महाराष्ट्र
ठरलं! १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर – ५ फेब्रुवारीला मतदान
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत असतानाच, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे. या घोषणेमुळे गावोगावी प्रचारसभा, बैठका आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य...
मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौऱ्यावर
सोलापूर : मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौ-यावर असून त्यांनी दिनांक २०.०३.२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा विभाग येथे तपासणी घेतली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथील वापीक तपासणी दरम्यान उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वार्षीक कामगिरीचा आढावा घेवून अभिलेखांची पडताळणी केली आहे. तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी यांच्या मुलाखती...
पुण्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमाला धडक देऊन पळ काढणारा वाहनचालक अवघ्या १० तासांत गजाआड!
पुणे, उंड्री: शहरातील वाढत्या रहदारीसह अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशातच पुण्यातील काळेपडळ पोलिसांनी एका महत्त्वाच्या गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या १० तासांत अज्ञात वाहनचालकाला अटक करून पोलिसी खमकी कामगिरीचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. मॉर्निंग वॉक करत असलेल्या एका व्यक्तीला धडक देऊन पसार झालेल्या आरोपीला शोधून काढण्याची मोहीम पोलिसांनी अत्यंत शिताफीने राबवली. अपघात कसा घडला? दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी सकाळी...
लोकशाही बळकट करण्याचा संकल्प; शेकडो लाभार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ
पिंपरी - ''आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी मतदानाची शपथ मतदारांनी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या...
२० वर्षांनंतर ऐतिहासिक एकत्र येणं! ‘व्हिक्टरी रॅली’मध्ये उद्धव-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, मराठीच्या मुद्यावर ठोस भूमिका
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर वरळीतील एनएससीआय डोम येथे एकत्र येणार आहेत. ही 'व्हिक्टरी रॅली' मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढलेल्या संघर्षाचा आणि त्यात मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करणारी आहे. मागील भेट आणि दूरावलेली वाट:याआधी दोघे बंधू...
आंबेगाव खून प्रकरणाचा छडा; नांदेडमधून आरोपी जेरबंद, पुणे पोलिसांची जलद आणि ठोस कारवाई
पुणे शहरात घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून, आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत आरोपींना नांदेड येथून अटक करत मोठे यश मिळवले आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या रागातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौक परिसरातील गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे ही गंभीर घटना घडली....
UPI व्यवहारांचा विक्रम — सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंट्सची झेप
देशभरात सणासुदीच्या खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, डिजिटल अर्थव्यवस्थेतही इतिहास रचला गेला आहे. UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) प्रणालीद्वारे ऑक्टोबर महिन्यात तब्बल २७.२८ लाख कोटी रुपयांचे विक्रमी व्यवहार झाले आहेत. ही आकडेवारी मागील सर्व महिन्यांचा विक्रम मोडणारी ठरली असून, देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेवरील विश्वास आणि लोकांचा सहभाग किती वाढला आहे, याचा प्रत्यय यातून येतो. 🔹 सणासुदीचा परिणाम: दसरा आणि दिवाळीपूर्वीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी...
संसद भवनात ३० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींची भेट; भारतीय लोकशाही व्यवस्थेचे कौतुक
नवी दिल्लीतील ऐतिहासिक Parliament House येथे आज ३० हून अधिक देशांमधून आलेल्या खासदार आणि प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाशी विशेष भेट घेण्यात आली. विविध देशांतील संसद सदस्य, धोरणकर्ते आणि प्रतिनिधींनी भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेबद्दल सखोल माहिती घेत संवाद साधला. या भेटीदरम्यान लोकशाही व्यवस्था, संसदीय परंपरा, सांस्कृतिक संबंध तसेच सध्याच्या जागतिक घडामोडींवर अर्थपूर्ण चर्चा झाली. विविध देशांतील प्रतिनिधींनी भारताच्या संसदेची कार्यपद्धती, लोकशाही मूल्ये आणि...
पत्नीच्या अनैतिक संबंधांचा रक्तरंजित शेवट – लोणी काळभोरमध्ये प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून!
पुणे हादरलं! मध्यरात्री फावड्याने झोपेतच पतीचा खून पुणे – लोणी काळभोर येथे एक धक्कादायक आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा झोपेत असताना निर्घृण खून केला. या खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण पुणे हादरले आहे. अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट रवींद्र काशीनाथ काळभोर (वय ४५, रा. रायवाडी रोड, वडाळेवस्ती, लोणी काळभोर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पत्नी शोभा आणि...
“मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदार गोरखेंच्या कार्याचे कौतुक; अ, ब, क,ड आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात”
पुणे: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त साहित्य प्रकाशन समारंभ प्रसंगी अण्णाभाऊंच्या कार्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. यावेळी बोलताना, देवेंद्र फडणवीस यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी पैलू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अमित गोरखे यांनी सुरू केलेल्या #माहिती_नसलेले_अण्णाभाऊ या उपक्रमाचे विशेष कौतुक...








