महाराष्ट्र
पाकिस्तानी ड्रामा ‘Meri Zindagi Hai Tu’ रिलीज होताच बवाळ; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, मोठा वाद पेटला
पाकिस्तानात नुकताच प्रदर्शित झालेला लोकप्रिय ड्रामा ‘Meri Zindagi Hai Tu’ सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. रिलीज होताच या ड्रामाने सोशल मीडियावर आणि धार्मिक संघटनांमध्ये मोठा वाद निर्माण केला आहे. कथानकातील काही प्रसंग धार्मिक भावना दुखावणारे असल्याचा आरोप करत विरोधकांनी शोवर टीकेचा झंझावात सुरू केला आहे. ड्रामाच्या ट्रेलरपासूनच वादाची चिन्हे दिसू लागली होती; मात्र पूर्ण एपिसोड प्रसारित झाल्यावर टीकेची लाट...
पुणे पोलीसांची तिन्ही ठिकाणी मोठी कारवाई; विमानतळ, भारती विद्यापीठ आणि भ्रष्टाचार निरोधक पथकाची जप्ती एकूण २८ लाखांपर्यंत
पुणे शहरात पोलिसांनी तीन ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई करत गुन्हेगारांना धक्का दिला आहे. विमानतळ पोलीस स्थानक, भारती विद्यापीठ पोलीस स्थानक आणि भ्रष्टाचार निरोधक पथकाने एकत्रितपणे केलेल्या या कारवात एकूण १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व कारवांतून एकूण २८ लाख रुपयांपर्यंतची संपत्ती जप्त केली गेली आहे. या कारवामुळे पुणे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना मोठा यश मिळाला...
भारतीय सायकलिंगला गौरवशाली क्षण; हर्षवीर सिंग यांना ‘ब्ल्यू जर्सी’ने सन्मानित
पुणे | प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी एक अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या हस्ते सर्वोत्तम भारतीय सायकलपटू श्री. हर्षवीर सिंग यांना ब्ल्यू जर्सी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे भारतीय सायकलिंगच्या क्षितिजावर देशी खेळाडूंची चमक अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. यावेळी स्पर्धेतील इतर विजेत्या भारतीय सायकलपटूंनाही पदके प्रदान करण्यात आली, तसेच...
आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ‘चितळे बंधू’ दुकानफोडी प्रकरणातील रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद, तीन गुन्ह्यांचा उलगडा
पुणे : आंबेगाव परिसरातील नामांकित ‘चितळे बंधू’ दुकानात घरफोडी करून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत एका विधीसंघर्षित बालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या चौकशीत एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ₹1,24,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.15 ते दि. 26 जानेवारी रोजी सकाळी...
विकासनगर–किवळे भागात भाजप पॅनलचा झंझावात; घराघरांत पोहोचत विकासाचा संदेश
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप–आरपीआय युतीने प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून, विकासनगर–किवळे परिसरात भाजप पॅनलचा प्रभावी झंझावात पाहायला मिळत आहे. शिस्तबद्ध नियोजन, संघटित कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासकेंद्री मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे युतीचा जनसंपर्क अधिक मजबूत होत आहे. भाजप–आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार धर्मपाल तंतपाळे (अ गट), शिल्पा राऊत (ब गट), माजी नगरसेविका संगिता भोंडवे (क गट) आणि...
नागा चैतन्यची शांत प्रतिक्रिया! समांथाच्या लग्नानंतरची पहिली पोस्ट ठरली चर्चेचा विषय
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून समांथा रूथ प्रभू आणि निर्माता-दिग्दर्शक राज निदीमोरू यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोयंबतूर येथील इशा योगा सेंटरमध्ये झालेल्या या पारंपरिक सोहळ्यानंतर संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येच खळबळ माजली आहे. समांथाच्या नव्या विवाहानंतर सर्वांचं लक्ष (आणि कुतूहल) ज्या व्यक्तीकडे वळलं होतं, तो म्हणजे तिचा माजी पती नागा चैतन्य. शेवटी त्याचीही पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे...
राष्ट्रवादी काँग्रेसला नवे नेतृत्व; सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड
मुंबई | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांची निवड होणे हा पक्षासाठी भावनिक, ऐतिहासिक आणि दिशादर्शक क्षण ठरला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजितदादा पवार यांनी ज्या ठाम विचारधारेतून, संघटनकौशल्यातून आणि जनहिताच्या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली, त्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याची महत्त्वाची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षातील ज्येष्ठ...
नितीश कुमार यांचा बिहारमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; सुशासनाच्या राजकारणाला नवी दिशा
पटना : बिहारचे मुख्यमंत्री Nitish Kumar यांनी आज बिहारमधून राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्या दोन दशकांपासून बिहारच्या जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राजकारणात स्वच्छ प्रतिमा, सुशासनाचा आदर्श आणि विकासाभिमुख धोरणे यासाठी ओळख असलेले नितीश कुमार यांनी बिहारमध्ये अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा राबविल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने...
महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर राहणार बंद; कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या व्यापक विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या काळातही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मंदिर नित्यदर्शनासाठी...
ट्राफिक सिग्नल बंद पाडणाऱ्या बॅटरी चोरट्या टोळीचा वानवडी पोलिसांकडून पर्दाफाश; 34 बॅटरींसह चार जण जेरबंद, पाच गुन्ह्यांचा उलगडा
पुणे : शहरातील वाहतूक व्यवस्थेला थेट बाधा आणणाऱ्या ट्राफिक सिग्नल कंट्रोलर बॉक्समधील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा वानवडी पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. सिग्नल लाईट गेल्यानंतरही बॅटरीवर चालणारी यंत्रणा ठप्प करून नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या या टोळीतील चार जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून तब्बल 34 बॅटऱ्या, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि इतर साहित्य असा सुमारे ₹1.68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात...









