आमदार सुनील शेळके यांचे विधानसभेत घणाघाती भाषण, विविध मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा
मुंबई :– मावळचे आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आपल्या घणाघाती भाषणातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. त्यांनी पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सुरक्षाव्यवस्था आणि अमली पदार्थांचा वाढता प्रभाव यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अर्धवट योजनांबाबत चौकशी व दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी आमदार शेळके यांनी जल जीवन...
काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे मतदान; लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना मतदानाचे आवाहन
बारामती (काटेवाडी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. साध्या व संयत पद्धतीने मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी...
पालखी सोहळ्याच्या गर्दीत मोबाईल चोरीची घटना! वानवडीतील पेट्रोलपंपाजवळ १० हजारांचा फोन लंपास
पुणे | वानवडी परिसरात पालखी दर्शनासाठी आलेल्या तरुणाच्या खिशातील १०,००० रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञाताने केला गायब वानवडी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, एक २६ वर्षीय तरुण जो औंध परिसरात राहणारा आहे, तो दि. २२ जून २०२५ रोजी सकाळी ८.४५ वाजता पालखी दर्शनासाठी भैरोबानाला पेट्रोलपंपाजवळ आला होता. त्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्याच्या खिशातील जवळपास ₹१०,००० किमतीचा...
मणिपूर पुन्हा पेटले! ६ जणांचे मृतदेह सापडले, मंत्र्यांच्या घरांवर हल्ले; राज्यात तणाव वाढला.
इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराने उग्र रूप धारण केले आहे. आसाम-मणिपूर सीमेवर अपहरण केलेल्या सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतांमध्ये एका ८ महिन्यांच्या बालकासह महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर राज्यात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असून मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले करण्यात आले आहेत. घटनाक्रम: अपहरण झालेल्या व्यक्तींमध्ये मेइती समाजातील सदस्यांचा समावेश होता, ज्यांना आसामच्या जिरीबाम जिल्ह्यातून कूकी...
“राणेंना ओवैसी खिशात टाकेल?” – AIMIM नेता इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने राजकीय तापमान चढले!
राज्यातील निवडणूक वातावरण तापत असताना AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांच्या एका वक्तव्याने नवीन राजकीय खळबळ उडवली आहे. “ओवैसी सहजपणे राणेंना आपल्या खिशात टाकून देईल,” असे त्यांनी केलेले विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. इम्तियाज जलील यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधी पक्षांनी AIMIM आणि जलील यांच्यावर जोरदार टीका सुरू केली. अनेकांनी...
चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त! भारती विद्यापीठ पोलिसांची तत्परता; दुचाकी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने दुचाकी चोरी प्रकरणात महत्त्वाची कामगिरी बजावत एकाच आरोपीकडून दोन दुचाकी गाड्या जप्त करून वाहन चोरीचा मोठा कट उध्वस्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी प्रचंड बारकाईने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केली असून, आरोपीकडून आणखी चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी, स्पाईस गार्डन हॉटेल लेकटाऊन, पुणे येथे फिर्यादी...
नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द खरा
नांदेडच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत नांदेडमध्ये तब्बल ४ हजार २५० कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. या प्रकल्पामुळे Nanded जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळणार असून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेडकरांना दिलेला शब्द पुन्हा...
डेक्कन पोलीस ठाण्याची मोठी कारवाई – मोबाईल चोरीतून ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : डेक्कन पोलीस ठाण्याच्या पथकाने मोबाईल चोरीत मोठे यश मिळवले असून तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सीईआयआर (Central Equipment Identity Register) या तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत वाढ होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा गुन्ह्यांचा तपास सोपा...
शिवम एंटरप्रायजेसकडून नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार भरती; 8वी पासपासून पदवीधरांपर्यंत सुवर्णसंधी!
पुणे | प्रतिनिधी – कामाच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! शिवम एंटरप्रायजेस घेऊन येत आहे नामांकित कंपनीमध्ये थेट कामगार भरतीची सुवर्णसंधी. शिक्षण ८वी पासपासून ते पदवीधरांपर्यंत असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असून, आकर्षक पगार, ओव्हरटाईमची सुविधा, पी.एफ. व ईएसआयचा समावेश यामुळे ही नोकरी अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरणार आहे. भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती: शैक्षणिक पात्रता:8 वी, 9 वी, 10 वी,...
25 हजार सरपंचासोबत मुख्यमंत्र्यांनी साधला ऑनलाईन संवाद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सरपंच संवाद हा 'क्यूसीआय'ने तयार केलेला प्लॅटफॉर्म, देशभरातील सरपंचांचा हक्काचा प्लॅटफॉर्म आहे. आज त्याच्यावर पंचवीस हजार सरपंचांसोबत एकावेळी आपण संवाद साधत आहोत ही अभिनंदनीय बाब आहे. या संवादातून ग्रामविकासात आलेली प्रगल्भता लक्षात येते. अशा सशक्त संवादातून निश्चितपणे आपण समृद्ध राज्य आणि समृद्ध देश तयार करू ,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी आयोजित क्वालिटी कौन्सिल...







