मुळा नदीवर नवीन पूल: सांगवी-बोपोडी दरम्यान पुणे-पिंपरी चिंचवड वाहतुकीस होणार दिलासा
सांगवी आणि बोपोडी जोडणाऱ्या मुळा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे मुख्य भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. ३१ जानेवारी २०२२ रोजी सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. तथापि, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र राहुरीकडून आवश्यक जागा मिळविण्यात...
RCB चा विजयोत्सव काळवंडला! चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांचा मृत्यू; संघाच्या निवेदनाने हळहळ व्यक्त
बेंगळुरू | प्रतिनिधी :- 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने अखेर आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो चाहत्यांनी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर एकत्र गर्दी केली. मात्र, अनियंत्रित जमावामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 11 निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. विजयाच्या उत्साहात झालेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कर्नाटकासह देशभरात हळहळ व्यक्त केली...
१ ऑगस्ट ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करा आमदार अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
१ ऑगस्ट ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करा आमदार अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, दिनांक १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुणे येथे झालेल्या खंड प्रकाशन कार्यक्रमात केली. अण्णाभाऊंच्या लेखनाचे व्यापक सामाजिक महत्त्व अधोरेखित करत आमदार गोरखेंनी सांगितले की, “अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ शब्द नव्हते,...
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! रेल्वे रुळांवर पाणी, प्रवाशांचे हाल, काही गाड्या उशिराने
मुंबई | दिनांक: २७ मे २०२५ मुंबई शहराने सोमवारी सकाळी जोरदार पावसाचा फटका बसवला. अवघ्या काही तासांच्या मुसळधार पावसाने मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले, तसेच मध्य रेल्वेच्या रुळांवरही पाणी साचल्याने लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. अचानक आलेल्या पावसाने सखल भाग जलमय भारतीय हवामान विभागाने (IMD) यापूर्वीच वादळ व जोरदार वाऱ्याचा इशारा दिला होता. सोमवार सकाळी अवघ्या काही तासांत मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दक्षिण...
घानामधील अॅक्रा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारतीय समुदायाकडून जल्लोषात स्वागत! भारत-घाना मैत्रीच्या नवीन पर्वाला सुरुवात
अॅक्रा, घाना – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आपल्या परदेश दौऱ्यानिमित्त घानाच्या अॅक्रा शहरात आहेत. या दौऱ्यादरम्यान अॅक्रामधील भारतीय समुदायाने त्यांचे उत्स्फूर्त आणि आत्मीय स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी या अभूतपूर्व प्रेमाला प्रतिसाद देत सोशल मीडियावर लिहिले, "Gladdened by the incredible warmth shown by the Indian community here in Accra, Ghana. The spirit of togetherness and the deep cultural linkages are...
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत; आश्चर्यकारक निर्णयाची शक्यता?
महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या अनुषंगाने मुख्यमंत्रीपदासाठी नवे नाव समोर आले आहे. पुण्याचे माजी महापौर आणि सध्या नागरी उड्डाण व सहकार मंत्रालयाचे राज्य मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत असून, त्यांच्या निवडीची शक्यता वर्तवली जात आहे. मोहोळ यांचे राजकीय प्रवास आणि भूमिका: मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सक्रिय सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षात (भाजप) त्यांचा दीर्घकालीन...
हिंजवडी आयटी पार्कमध्ये ‘ब्लॅकआउट’! हजारो आयटी कर्मचाऱ्यांचे कामकाज ठप्प – 3 ते 4 दिवस वीजपुरवठा विस्कळीत राहणार
पुणे | पुण्यातील हिंजवडी आयटी हब, जे भारतातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक आहे, तिथे रविवारी झालेल्या अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. महापारेषणकडून करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामानंतर 220 केव्ही इन्फोसिस ते 220 केव्ही पेगासस या भूमिगत अतिउच्चदाब वीज वाहिनीत दुपारी 2.10 वाजता मोठा बिघाड झाल्याने हा संपूर्ण वीजपुरवठा ठप्प झाला आहे. कोणाला बसला फटका? हिंजवडीतील एमआयडीसी, रायसोनी...
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वादळ! मोठ्या प्रमाणावर अधिकारी स्थानांतरित!
मुंबई:- महाराष्ट्र राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून विविध महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल घडून येणार आहेत. प्रमुख बदल: 🔹 डॉ. विजय सूर्यवंशी (IAS: 2006) – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई यांची कोकण विभागीय आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.🔹 डॉ. राजेश देशमुख (IAS: 2008) – कोकण विभागीय आयुक्त,...
समर्थ पोलीस स्टेशनची कौतुकास्पद कामगिरी; सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे चोरट्यांचा पर्दाफाश
पुणे :- नाना पेठेतील संत कबीर चौक येथील ‘शार्प कलर’ दुकानात चोरी करून मौजमजेसाठी पैसे लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवघ्या चार तासांत जेरबंद केल्याने परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिनांक ५ जुलै ते ६ जुलै दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून, कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला आणि ड्रॉवरमधील रु.१५,५००/- चोरून नेले होते. या प्रकरणी समर्थ पोलीस...
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना तात्पुरती स्थगिती; वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा निर्णय
मुंबई | मंत्रालय प्रतिनिधी राज्यात वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि शहरी भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्य सरकारने नवीन ऑटो रिक्षा परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच ९ मार्चपासून हा निर्णय लागू करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांनी दिली. Government of Maharashtraच्या या निर्णयानुसार राज्यातील शहरांमध्ये सध्या नवीन ऑटो...












