Breaking News
पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पिंपरी, दि. २५ जून २०२६ | प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे, दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले आणि नगरी विकासाचा भक्कम पाया रचणारे पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात उपमहापौर शर्मिला बाबर यांनी अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस तसेच पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी...
“नवीन भारताचा मंत्र – प्रत्येक घर स्वदेशी!” आत्मनिर्भरतेच्या दिशेने देशाची वाटचाल
नवीन भारताचा मंत्र आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे – “प्रत्येक घर स्वदेशी आहे, प्रत्येक घर स्वदेशी आहे!” या घोषणेद्वारे देशभरात स्वदेशी उत्पादनांच्या वापराला चालना मिळत असून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार होत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधींचा ‘स्वदेशी’ हा विचार आज पुन्हा जागृत होत आहे. आयात केलेल्या वस्तूंवर अवलंबून न राहता भारतीयांनी आपल्या हातांनी तयार केलेल्या वस्तूंचा स्वीकार करावा, हा संदेश या...
‘सशक्त नारी, समृद्ध दिल्ली’ कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती; महिलांच्या स्वावलंबनावर भर
नवी दिल्ली : Droupadi Murmu यांनी ‘सशक्त नारी, समृद्ध दिल्ली’ या विशेष कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा ठाम संदेश दिला. हा कार्यक्रम Government of NCT Delhi यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपतींनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले की, “महिला खऱ्या अर्थाने सशक्त तेव्हाच होईल, जेव्हा तिला स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होईल,...
भावना, श्रद्धा आणि अस्तित्व पायदळी तुडवणारा विकास नको! आमदार अमित गोरखेंचा विधान परिषदेत जोरदार विरोध; नवीन डीपी आराखडा रद्द करण्याची ठाम मागणी
मुंबई | २ जुलै २०२५ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन विकास आराखड्याविरोधात विरोधाचा सूर आता अधिक तीव्र झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आळंदी येथे प्रस्तावित कत्तलखान्याची योजना रद्द केल्यानंतर, या आराखड्याला विरोध करणाऱ्या आवाजात आणखी बळ भरलं आहे. याच पार्श्वभूमीवर, विधान परिषदेत आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा संपूर्ण डीपी आराखडा रद्द करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी...
आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व मंजूर कामांची माहिती मागवली! तुषार कामठे यांची पारदर्शकतेसाठी ठाम भूमिका — महापालिकेतील घोटाळ्यांवर नव्या चौकशीची मागणी जोरात
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर अनेक प्रलंबित आणि मंजूर कामांबाबत अनियमिततेचे आरोप पुढे आले आहेत. विशेष म्हणजे, या सर्व संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी पुढाकार घेतला आहे. तुषार कामठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्व ३० दिवसांत मंजूर झालेल्या सर्व भांडवली कामे...
उष्णतेची तीव्र लाट पुणे आणि विदर्भावर धडकली! नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे/विदर्भ, २२ एप्रिल २०२५: पुणे आणि विदर्भातील नागरिकांना यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या लाटेचा तीव्र फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दररोज तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर जात असल्याने उन्हाचा चटका अधिक जाणवू लागला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावतीसह पुणे शहरात सुद्धा तापमानाने उच्चांक गाठायला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस "हीटवेव्ह अलर्ट" जारी केला असून, नागरिकांना...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘द इकॉनॉमिक्स ऑफ कॉटन’ पुस्तकाचे प्रकाशन – कापूस उद्योगाच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मंथन!
📍 मुंबई | १० फेब्रुवारी २०२५ | दुपारी १२.१० वा. कापूस उद्योगाच्या अर्थकारणावर प्रकाश टाकणाऱ्या 'द इकॉनॉमिक्स ऑफ कॉटन' या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात पार पडले. या पुस्तकातून कापूस शेती, व्यापार, निर्यात, जागतिक बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या भविष्यकालीन संधी यांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ, कृषिशास्त्रज्ञ, उद्योगपती आणि...
यूपी चेंगराचेंगरी थेट अपडेट्स: हातरसच्या फुलराई गावात ‘सत्संग’ दरम्यान चेंगराचेंगरीत १०७ हून अधिक मृत्यू
उत्तर प्रदेशातील हातरस येथील फुलराई गावात 'सत्संग'च्या समारोपाच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन १०७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सत्संग हा हिंदू धार्मिक संमेलन आहे जो सामान्यतः रात्रभर चालतो. "एटा रुग्णालयात २७ मृतदेह आणले गेले आहेत. त्यात २३ महिला, तीन मुले आणि एक पुरुष आहेत," असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक, एटा, राजेश कुमार सिंह यांनी सांगितले. Sikandara Rao पोलीस स्टेशनचे SHO आशीष कुमार...
पुण्यात विधिसंघर्षीत बालकाकडून वाहनचोरी उघडकीस; १ दुचाकी व २ ऑटो रिक्षा जप्त
पुणे : पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा भांडाफोड झाला आहे. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक - १, गुन्हे शाखा, पुणे शहराने विशेष कारवाई करत एका विधिसंघर्षीत बालकाकडून तब्बल ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी एक दुचाकी व दोन ऑटो रिक्षा जप्त करून सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल...
उद्यानात उभारण्यात येणारे विरंगुळा केंद्र सामाजिक संवादासाठी व्यासपीठ ठरेल – महापौर रवि लांडगे
पिंपरी, दि. ८ मे २०२६ : पिंपरी चिंचवड शहरातील उद्याने ही शहराचा श्वास आहेत. इतर शहरांच्या तुलनेत आपल्या शहरात अधिक उद्याने असून, त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. उद्यानांमध्ये उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र येण्यासाठी, व्यायाम, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक संवादासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी...









