Breaking News
मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भव्य स्वागत; उत्साहात नागरिकांचा सहभाग
मुंबईत आमचे नेते, भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमितभाई शहा यांचे आज आगमन झाले. त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे जोरदार आणि हार्दिक स्वागत केले. फुलांच्या उधळणीने, घोषणाबाजीने आणि ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भारावून गेले. शहरातील विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी “भारत माता की जय” आणि “अमितभाई शहा जिंदाबाद”च्या घोषणांनी परिसर दुमदुमवला. अनेकांनी त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक पोशाख धारण करून लोकनृत्ये...
रणांगणातील खऱ्या योद्ध्यांचा अढळ निर्धार – उन्हा-पावसाची पर्वा न करता लढणारे मराठे!
एकदा रणात उतरल्यावर मराठा योद्धे कोणत्याही अडचणींची पर्वा करत नाहीत. मग तो कडाक्याचा उन्हाळा असो वा संततधार पाऊस, त्यांच्या ध्येयासाठी लढण्याची जिद्द आणि शक्ती कधीही कमी होत नाही. मराठ्यांच्या रक्तातच धैर्य, पराक्रम आणि चिकाटी ओतप्रोत भरलेली आहे. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी गड-किल्ले वाचवण्यासाठी कितीही संकटे सोसली, तरी मागे हटले नाहीत. आजही मराठा समाजातील युवक, शेतकरी, सैनिक, क्रीडापटू, तसेच समाजकारणात...
फरासखान्यातील धडक कारवाई — १.२७ कोटींचे एक किलो सोने चोरी करणारा कामगार अखेर पोलिसांच्या जाळ्यात; राज्यभर पसरलेल्या शोधमोहीमेला यश
फरासखाना पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत धाडसी आणि गुंतागुंतीची कारवाई करत एक किलो शुद्ध सोने चोरी करणारा कामगार आणि त्याच्या साथीदार कारागीराला अटक करून १,२७,००,००० रुपये किंमतीचे संपूर्ण सोने हस्तगत केले आहे. या कारवाईने पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की आरोपी कितीही चलाख असला तरी कायद्याच्या हातातून सुटका अशक्य आहे. घडली होती थरारक चोरी — १० सोन्याच्या बिस्किटांचा...
पुणे ट्रॅफिकमध्ये मोठा बदल! विमानतळ वाहतूक विभागाचा नवा आदेश जाहीर
पुणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पुणे विमानतळ वाहतूक विभागाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायदा कलम 115, 116(1)(A)(B), 116(4) व 117 अन्वये नवे वाहतूक नियम तात्काळ प्रभावाने लागू झाल्याचे जाहीर केले. अत्यावश्यक सेवेतील फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी वाहने वगळता सर्वांसाठी हे नवे नियम बंधनकारक असतील,...
भारत-चीन सीमावादावर सकारात्मक प्रगती! २३व्या सैन्य कमांडर बैठकीत दोन्ही देशांमध्ये सहमती — सीमेजवळ शांती व स्थैर्य राखण्यावर भर
नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद सोडवण्यासाठी आयोजित कोर कमांडर स्तरावरील २३वी बैठक बुधवारी सकारात्मक वातावरणात पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी सीमावर्ती भागात शांती, स्थैर्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यावर भर दिला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून उर्वरित विवादित मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. पूर्व लडाखसह इतर संवेदनशील भागांतील प्रश्न सोडवण्यासाठी...
पुणे: गडपतक दुर्घटनेत मोडसायकल चालकाचा ग्रीव चुकून मृत्यू होण्याची घटना
पुण्यातील बाणेर भागात एका दुर्दैवी अपघातात एका मोडसायकल चालकाचा ग्रीव चुकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृतीचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बाणेर रोडजवळ गणेशनगर चौकात ही घटना घडली. नमूद इसमाने त्याच्या ताब्यातील डंपर हे वाहन नियमांकडे दुर्लक्ष करून, अतिवेगाने आणि अविचाराने चालवले. त्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारावर डंपर...
“कायदा रक्षक की कायदा भक्षक?” – नवी मुंबईतील AHTU पोलीस कर्मचाऱ्याचा डान्स बारमधील व्हिडिओ व्हायरल, जनतेत संताप; तातडीच्या चौकशीची मागणी
नवी मुंबईतील AHTU (Anti Human Trafficking Unit) मध्ये कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी कोपरखैरणे येथील नटराज डान्स बारमध्ये महिलांवर पैसे उधळताना दिसत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. समाजाचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेत कार्यरत असलेला कर्मचारी अशा प्रकारे वागत असल्याचे दृश्य समोर...
‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ – आदित्य ठाकरे यांचे मुंबईकरांना सादरीकरण; “मुंबई अदानीस्तान होऊ देऊ नका” असा थेट इशारा
मुंबई | मुंबई महानगरपालिकेत तब्बल २५ वर्षे सत्ताधारी राहून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबईकरांना अभिमान वाटेल अशी भरीव आणि दूरदृष्टीपूर्ण विकासकामे केली असल्याचे ठामपणे मांडत ‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ या संकल्पनेअंतर्गत भव्य सादरीकरण आज वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे पार पडले. हे सादरीकरण युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी सादर केले. या कार्यक्रमात मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन
मुंबई – भारतीय संस्कृतीच्या समृद्ध परंपरेचा वेध घेणाऱ्या ‘भारतीय संस्कृतीचे पुरोधा राजा ऋषभ’ या महत्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन आज मुंबई येथे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, इतिहास अभ्यासक, धर्मगुरू तसेच मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. या पुस्तकात भारतीय संस्कृतीचे आद्य प्रवर्तक मानले जाणारे राजा ऋषभदेव यांचे जीवन, तत्त्वज्ञान, समाजरचना आणि संस्कृती...
मुंबईत उष्णतेचा कहर! BMC मुख्यालयाजवळ रस्ता वितळला – आयएमडीचा ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबईकरांसाठी उन्हाळा यंदा अधिक तीव्र वाटू लागला आहे. सोमवारी (८ एप्रिल) तापमान तब्बल ३६.२°C पर्यंत पोहोचले, ज्यामुळे शहरातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता जाणवली. मात्र, सर्वाधिक धक्कादायक घटना BMC मुख्यालयाजवळ घडली, जिथे रस्त्याच्या डांबराचा काही भाग वितळल्याचे दिसून आले. तापमानवाढीमुळे मुंबईत भीषण स्थिती! भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला...











