जागतिक जल दिन: पाणी वाचवण्याची शपथ, टिकाऊ विकासासाठी नवा संकल्प!

0
मुंबई, २२ मार्च: संपूर्ण जगभर २२ मार्च रोजी 'जागतिक जल दिन' साजरा केला जातो. वाढत्या पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी आणि जलसंधारणाच्या दिशेने प्रभावी पावले...

एअर इंडियाच्या विमानांमधील उशिरामुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप! मंत्रालयाकडे थेट उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी

0
एअर इंडियाच्या विमानांच्या उशिरामुळे प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. प्रीमियम शुल्क भरणार्‍या प्रवाशांना तिकीटाच्या किंमतीबद्दल अपेक्षित सेवांचा अभाव दिसून येत असल्याने खासदार...

राज्यात बेकायदेशीर उत्खननावर सरकारचा धडक अ‍ॅक्शन प्लॅन! ड्रोन सर्वेक्षणाद्वारे सखोल तपास सुरू

0
नागपूर: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर सरकारने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी नियम डावलून भूमिगत संसाधनांचे...

खराडी पोलिसांची जलद कारवाई – अवघ्या २४ तासांत घरफोडी प्रकरणाचा छडा, आरोपी महिला मुद्देमालासह...

0
पुणे शहरातील खराडी परिसरात झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा पोलिसांनी अतिशय जलदगतीने उकलत अवघ्या २४ तासांत आरोपी महिलेला अटक केली आहे. पोलिसांच्या या जलद व...

सांगवीतील बेपत्ता विद्यार्थिनीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी

0
पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. सांगवी येथील मानसी प्रशांत गोविंदपुरकर (वय २१) या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला....

मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक...

0
सोलापूर : मा.श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षीक तपासणी दौ-यावर असून त्यांनी दिनांक २०.०३.२०२५ रोजी...

महाराष्ट्राचा औद्योगिक विकास आणि सांस्कृतिक जपणूक – विधिमंडळातील महत्त्वाचे क्षण उजळले!

0
मुंबई – महाराष्ट्राने जागतिकीकरणाचा स्वीकार करत मोठ्या औद्योगिक विकासाची दिशा आखली आहे. परंतु, या विकासाच्या प्रवासात राज्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा अबाधित ठेवण्यावरही भर...

नागपूर हिंसाचारामागे बांगलादेशी कनेक्शन? १७२ भडकावणारे व्हिडिओ, फहीम खान आणि सय्यद अलीचा मास्टरमाईंड रोल...

0
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेने देशभर खळबळ उडवली असताना या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी या हिंसाचारामागे दहशतवादी कनेक्शन असल्याचा संशय...

हिंजवडीतील हृदयद्रावक घटना : कर्मचाऱ्यांची बस पेटवून ४ जणांचा मृत्यू!

0
हिंजवडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागली, ज्यामध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला....

नागपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब – ६१ वाहनांचे नुकसान, प्रशासनाकडून भरपाई जाहीर!

0
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत ६१ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले असून, अनेक दुकानांवरही तोडफोड करण्यात आली आहे....