सामाजिक

Home सामाजिक Page 35

जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत पडले ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र! तुषार कपूरने दिला तब्येतीबाबतचा महत्त्वाचा अपडेट — “बाबा पूर्णपणे ठणठणीत आहेत!”

0

मुंबई: बॉलिवूड सिनेइंडस्ट्री सध्या दुःखाच्या सावटाखाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित आणि ज्येष्ठ अभिनेत्री जरीन खान यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. त्याच काळात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक बातम्या आणि प्रेम चोप्रा यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, जरीन खान यांच्या प्रार्थना सभेत सहभागी होण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा...

सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत होळी साजरी; एकात्मतेचा आणि कृतज्ञतेचा रंगोत्सव

0

मुंबई : होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि एकतेचा ओलावा जपणारा मंगलमय सोहळा आहे. आयुष्यातील दुःख, चिंता आणि तणाव विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक असल्याची भावना व्यक्त करत यंदाची होळी सीआयएसएफच्या शूर जवानांसोबत उत्साहात साजरी करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध राज्यांतून आलेले Central Industrial Security Force...

मुंबईसाठी २०२६-२७ चे रेडी रेकनर दर ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक – आमदार व खासदारांचा सहभाग

0

मुंबई: मुंबई शहरासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता बाजार मूल्यांकन दर अर्थात रेडी रेकनर रेट निश्चित करण्याच्या प्रक्रियेसाठी एक महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाऊस येथे पार पडली. या बैठकीसाठी मुंबईतील सर्व आमदार व खासदारांना आमंत्रित करण्यात आले होते. रेडी रेकनर दर हे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी मार्गदर्शक ठरतात. घर, दुकान, कार्यालय, भूखंड...

“हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरेंचा एल्गार! ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा; मराठीचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार”

0

मुंबई – राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भूमिका घेतली आहे. “ही भाषिक आणीबाणी आहे आणि ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने याआधी ६ जुलै रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्या दिवशी...

महाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी.

0

मुंबई, २३ ऑगस्ट: महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या ताज्या निर्देशांमध्ये शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासण्याची सक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळांना सहा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना...

चारोली परिसरात बिबट्याचा वावर! नागरिकांनी घ्यावी काळजी, वनविभाग सज्ज

0

चारोली बुद्रुक परिसरातील दाभाडे वस्तीमध्ये बिबट्या मादी आणि तिची दोन बछडी आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वनविभागाने तात्काळ कारवाई सुरू केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे. वनविभागाचे अधिकारी श्री. ई. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे सहकारी श्री. अनिकेत गायकवाड यांच्या सहकार्याने ट्रॅप कॅमेरे व यंत्रणा...

पाकिस्तान बिथरलं! एअर स्ट्राईकनंतर सीमेवर मध्यरात्री अंदाधुंद गोळीबार; भारताने दिलं चोख प्रत्युत्तर

0

भारताने नुकत्याच केलेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. देशाच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराने उचललेले हे पाऊल निर्णायक ठरले असून, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर सतत आगळिक केली जात आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने...

इलेक्ट्रीक ट्रक निर्मितीसाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे : ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे 'रिव्होल्यूशन ऑन व्हील' असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडोअरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले.   निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकच्या शुभारंभ प्रसंगी ते...

294 मिमी सरासरी पावसामुळे घरे, पूल, रस्ते, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; पंचनामे पूर्ण करून तात्काळ भरपाईचे प्रस्ताव सादर करा – शंभूराज देसाई यांचे निर्देश

0

सातारा | मे महिन्यात सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून 20 ते 28 मे या कालावधीत तब्बल 294.1 मिमी सरासरी पर्ज्यन्यमान नोंदले गेले. ही टक्केवारी सर्वसाधारण 880% पेक्षा अधिक आहे. विशेषतः माण, खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे घरे, रस्ते, पूल, पिके आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक...

पुण्यात पावसाचा जोर! विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी; पुढील काही दिवसांची हवामान खात्याची ‘अलर्ट’ इशारा

0

पुणे प्रतिनिधी | २१ मे २०२५ :- पुणे शहरात आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार सरींमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुण्यावर मुसळधार पावसाची हजेरी मंगळवारी संध्याकाळपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू झाला, जो सलग दुसऱ्या...

Copyright ©