0
0
0
0
0

सामाजिक

Home सामाजिक Page 186

गुरुग्राम दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी; वेगाने जाणारी कार नियंत्रणाबाहेर जाऊन डिव्हायडरला धडकली आणि १२ फूट उंच उडी मारून दुर्घटना.

0

गुरुग्रामच्या सोहना उड्डाणपूलावर सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना तब्बल १२ फूट उंचीवर कारच्या उडीने शेजारच्या वाहनांवर आदळल्यामुळे अधिकच भयंकर झाली. गुरुग्रामच्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचे नेमके कारण शोधण्यात येत आहे. अपघाताची भीषणता : अक्षित (१८) आणि दक्ष (१९) हे जीडी गोयंका आणि...

पुणे हुंडाबळी प्रकरण: वैष्णवी हगवणेच्या लेकराचे कासपटे कुटुंबाशी अश्रूंतून पुनर्मिलन; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

0

पुण्यातील गाजलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात एक हृदयद्रावक व भावनिक क्षण गुरुवारी घडला. वैष्णवीचा अवघ्या १० महिन्यांचा चिमुकला मुलगा तिच्या माहेरच्या कासपटे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. हा क्षण कुटुंबियांसाठी अत्यंत भावनिक होता. अश्रूंनी डोळे भरून आलेल्या कुटुंबाने सांगितले की, "क्षणभर तरी वैष्णवी परत आली, असं वाटलं." वैष्णवी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. तिच्या आत्महत्येच्या प्रकरणाने...

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर गोळीबार; पुण्यातून चार आरोपी अटकेत

0

मुंबई | प्रतिनिधी बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे १२.४० वाजता अज्ञात व्यक्तीने जुहू येथील ‘शेट्टी टॉवर’ या १० मजली इमारतीबाहेर तब्बल पाच गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर अवघ्या काही तासांतच पुणे पोलिसांनी मोठी कारवाई...

पुण्यात अवैध गावठी दारू वाहतूक करणाऱ्या टोळीवर वानवडी पोलिसांची मोठी कारवाई; ११५० लिटर दारू जप्त, दोन आरोपी अटकेत

0

पुणे | प्रतिनिधी :होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत अवैध गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे. दि. २ मार्च २०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत...

कोल्हापुरात १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; दोन संशयितांना पोलिसांकडून ताब्यात.

0

कोल्हापूर, २२ ऑगस्ट: बदलापूरनंतर आता कोल्हापूर हादरले आहे. शिये गावातील रामनगर परिसरात १० वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह आज पोलिसांनी शिये येथील उसाच्या शेतात सापडला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची बिहारची असून ती आपल्या आई-वडील आणि...

मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते शिवसेनेत; मुंबई महापालिकेवर भगव्या झेंड्याचा बोलबाला!

0

मुंबई – मुंबई महापालिकेचे माजी महापौर आणि उपबथाचे उपनेते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच, मुलुंड, भांडूप, विक्रोळी, ठाणे, रायगड, जळगाव येथील विविध पक्षांचे पदाधिकारीही शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटले आहेत. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे. महायुतिच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास: महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबईतील स्वच्छतेचे काम प्रभावीपणे सुरू झाले. ब्रिटिश काळानंतर...

चेतन-केतन प्रकरणात नवा ट्विस्ट! तिसऱ्या तरुणाची एन्ट्री; मोबाईल फोनमुळे वाढला संशय, सिया गोयलच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

0

पुणे | प्रतिनिधी पुण्यातील लोहगड मृत्यू प्रकरणाने दिवसेंदिवस अधिकच गंभीर वळण घेतले असून आता या प्रकरणात आणखी एका तरुणाची एन्ट्री झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. केतन अग्रवालच्या मृत्यूमागे कट रचल्याच्या आरोपावरून त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता नीरज कुमार नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणात...

महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनविण्याचा संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई :- महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणुकदारांसाठी सर्वात आकर्षक 'डेस्टिनेशन' बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे. भारतीय विदेश सेवेतील सेवा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनांचा विचार करून राज्य शासन विविध क्षेत्रातील बाबींसाठी नवी धोरणे आखेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वेगाने बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, गुंतवणूक संधी आणि राज्याच्या जागतिक स्तरावरील प्रगतीविषयी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र...

साश्रू नयनांनी महाराष्ट्राने दिला अजितदादांना अखेरचा निरोप; बारामतीत शोकसागर उसळला

0

बारामती | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगता झंझावात, जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडलेल्या या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित प्रत्येकाचे मन गहिवरून आले होते. अजितदादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येताच परिसरात एकच शांतता पसरली. परवा सायंकाळपर्यंत...

कात्रज येथील जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून; २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून अटक

0

पुणे | २६ एप्रिल २०२५ :- कात्रज परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या निर्घृण खुनानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, आंबेगाव पोलिसांनी तातडीने हालचाली करत केवळ २४ तासांत आरोपींना मोहोळ, सोलापूर येथून जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई पुणे शहर पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण ठरली आहे. पहाटेच्या अंधारात घडली क्रूर घटना दि. २० एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३:४५...

Copyright ©