“कबुतरखाना निमित्तमात्र… मूळ उद्देश समाजाची ताकद दाखवण्याचा! – मुंबईत मराठी अस्मितेवर घाला?”
मुंबईतील ऐतिहासिक कबुतरखाना परिसर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या घडत असलेल्या घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते की, कबुतरखाना हा फक्त निमित्त आहे. यामागील मूळ उद्देश काही विशिष्ट समाजांनी आपली संख्या, संघटना आणि ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणे आहे. ही केवळ धार्मिक वा सांस्कृतिक घडामोड नसून, ही एक ठरवून आखलेली रणनीती आहे – जिच्या माध्यमातून मुंबईसारख्या महानगरावर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न...
विमानतळावर १४.५ कोटींचं गांजासाठा जप्त! बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला कस्टम्सकडून अटक
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे एक मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक केली आहे. या प्रवाशाकडून तब्बल ₹१४.५ कोटी रुपये किमतीचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ (Hydroponic Weed) जप्त करण्यात आला आहे. हा प्रवासी आपल्या ट्रॉली बॅगेत कपड्यांच्या आत लपवून गांजाची तस्करी करत होता. अधिकाऱ्यांनी प्रवाशाचे स्पॉट प्रोफाइलिंग करून संशयावरून थांबवले आणि तपासणीदरम्यान १४.५४८ किलो...
मुंबई हार्बर मार्गावर रात्रीचा मेगाब्लॉक! प्रवाशांना होणार त्रास, वेळापत्रकात मोठे बदल, वेलंकणीसाठी विशेष गाड्याही जाहीर
मुंबईकर प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर वाशी स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीम सुरू करण्यासाठी ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ दरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत अप आणि डाउन मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत. काही लोकल गाड्या पूर्णपणे रद्द तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या...
धडाडीचे IAS तुकाराम मुंढे पुन्हा बदलीवर; महाराष्ट्र सरकारने ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या
मुंबई – महाराष्ट्र प्रशासनात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळाले असून, राज्य सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे धडाडीचे आणि कर्तव्यकठोरतेसाठी प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचे आहे. प्रशासनात नियमांच्या अंमलबजावणीसाठी कडक भूमिका घेणाऱ्या मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. नवीन नियुक्तीचा तपशील तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार आयुक्तपदावरून...
मुंबईत ‘व्हीआयपी वॉर्ड’ गुळगुळीत… तर सामान्य वॉर्ड खड्ड्यांनी पोखरलेले! – नागरिकांमध्ये संताप, कर भरूनही सुविधा नाही
मुंबई : 'खड्ड्यांची राजधानी' अशी ओळख मिळालेल्या मुंबईत पुन्हा एकदा वॉर्डनिहाय खड्डे प्रश्नावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या (BMC) नवीन 'My Pothole, Quick Fix' डॅशबोर्डनुसार, मालाबार हिल, कोलाबा, वरळी आणि वांद्रे (प.) यांसारख्या चार 'व्हीआयपी' वॉर्डांत सरासरी फक्त १२७ तक्रारी नोंदवल्या गेल्या, तर इतर वीस वॉर्डांमध्ये सरासरी ३५५ तक्रारी समोर आल्या. ही आकडेवारी पाहता, मुंबईतल्या रस्त्यांच्या देखभालीत...
मुंबईत बनावट कागदपत्र रॅकेट उघड! बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या नवरा-बायकोला अटक
मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचनं एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक बनावट दस्तऐवज रॅकेट उघडकीस आणलं आहे. बांगलादेशी नागरिकांसाठी भारतीय ओळखपत्रांची बनावट व्यवस्था करणाऱ्या नवरा-बायकोला अटक करण्यात आली आहे. हे दोघं मिळून गेल्या अनेक वर्षांपासून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक कागदपत्रे, सिमकार्ड इत्यादी तयार करून बांगलादेशी घुसखोरांना भारतात बेकायदेशीरपणे वावरता येईल अशी सोय करत होते. अटकेत असलेले आरोपी...
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ची आढावा बैठक; ऊर्जा क्षेत्रात नवा टप्पा गाठण्याचा निर्धार
मुंबई, ३० जुलै २०२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस ऊर्जामंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील कृषीपंपांसाठी स्थायी सौर ऊर्जा निर्मितीची योजना...
जपानचे भारतातील राजदूत ओनो केईइची यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट; महाराष्ट्र-जपान सहकार्याचा नवा अध्याय!
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आपल्या अधिकृत निवासस्थानी भारतातील जपानचे राजदूत ओनो केईइची सान यांचे स्वागत करत त्यांच्याशी अत्यंत फलदायी चर्चा केली. महाराष्ट्र आणि जपान या दोन भागांमध्ये उभ्या असलेल्या मैत्रीच्या दुव्यांना अधिक बळकटी देण्यासाठी झालेल्या या बैठकीत मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, उद्योग, वाहतूक व्यवस्था, हरित तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर सकारात्मक...
‘वाईल्ड ताडोबा’ ट्रेलरचे शानदार अनावरण! CM फडणवीस यांच्याहस्ते सुब्बीया नल्लामुथु यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
मुंबई, मंत्रालय | दिनांक - २९ जुलै २०२५ | वेळ - दु. २ वा. वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'वाईल्ड ताडोबा' या आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा ट्रेलर मंत्रालायात भव्य कार्यक्रमात लाँच करण्यात आला. या माहितीपटातून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक सौंदर्य, व्याघ्रांचे जीवन आणि जंगलातील जैवविविधतेचा थरारक आढावा घेतला गेला आहे. या सोहळ्यात जागतिक दर्जाचे दिग्दर्शक, निर्माता आणि...
डान्स बारवर छापा: अवैध व्यवहार, काली कमाईचा पर्दाफाश; बार मालकासह अनेक जण अटकेत!
मुंबई – मुंबई परिसरात एका प्रसिद्ध डान्स बारवर पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत अवैध धंद्याचा मोठा भांडाफोड केला आहे. या कारवाईत बार गर्ल्सना बेकायदेशीर कृत्यात रंगेहाथ पकडण्यात आलं असून, मोठी रोकड रक्कम, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हवाला व्यवहार, बेकायदेशीर देयके आणि सेक्स रॅकेट चालवण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कारवाईत...






