मुंबई

Home मुंबई Page 46

मुंबईत पावसाचा कहर! १० सेकंदांत टेकडीवरील घरे आणि भिंती कोसळल्या; सुदैवाने जीवितहानी नाही

0

मुंबई | २३ जुलै २०२५ – मुंबईत संततधार पावसामुळे पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. शहरातील एका टेकडीवर उभारण्यात आलेली घरे आणि संरक्षक भिंती अवघ्या १० सेकंदांत जमीनदोस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब सुदैवाची ठरली आहे. मात्र ही...

मीरा-भायंदर मेट्रो लाईन 10 चे काम वेगाने सुरू; प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी, विकासाला नवे पंख

0

मीरा-भायंदर – मुंबई महानगर प्रदेशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या उपनगरांपैकी एक असलेल्या मीरा-भायंदरमध्ये मेट्रो लाईन 10 चे काम आता झपाट्याने होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या प्रकल्पामुळे येत्या काळात मीरा रोड, भायंदर, मुंबई आणि ठाणे यांच्यातील दळणवळण अधिक सुकर होणार असून, हजारो दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. महानगर विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधी काही तांत्रिक बाबींमुळे...

महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम; महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो.

0

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवलेल्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून तिढा कायम असून, सरकार स्थापनेचा निर्णय अद्याप झालेला नाही. भारतीय जनता पक्ष (भाजप), शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या पदासाठी जोरदार वाद सुरू आहे. कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या दिवशीही निर्णय होऊ शकला नाही, तर महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवटीचे संकट ओढवू शकते. महायुतीचा ऐतिहासिक विजय: महायुतीने या निवडणुकांमध्ये...

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची नवी रणनिती; १०० जागांचा लक्ष्य ठरवून मैदानात उतरणार.

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी तीन महिन्यांपूर्वी १४५ पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपने आता आपल्या अपेक्षा कमी केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील अपेक्षित निकालांपेक्षा कमी जागा जिंकल्यामुळे झालेल्या धक्क्यामुळे भाजपने आता १०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरवले आहे. सध्या १०६ विधानसभा जागा असलेल्या भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साहाय्याने १४५ पेक्षा जास्त जागा मिळवण्याची आशा आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच...

पनवेलकरांना दिलासा! महापालिकेकडून ‘अभय योजना’ जाहीर – करदात्यांना ९०% पर्यंत शास्तीमाफीचा लाभ

0

पनवेल महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पनवेल महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांसाठी "अभय योजना" जाहीर केली असून, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना २५ ते ९० टक्क्यांपर्यंत शास्तीमाफी (दंडमाफी) दिली जाणार आहे. ही योजना चार टप्प्यांत राबवली जाणार असून, १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या पहिल्या टप्प्यात कर भरल्यास नागरिकांना थकबाकीवरील शास्तीवर ९०% सूट मिळणार...

महाराष्ट्रात ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवण्याच्या दरांबाबत मोठी माहिती; अन्य राज्यांप्रमाणेच दर निश्चित!

0

मुंबई – राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याचे दर महाराष्ट्रात अन्य राज्यांप्रमाणेच आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी गैरसमज टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP बंधनकारक! देशभरात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र...

ठाण्यात आणखी एक हिट अँड रन; 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी – मर्सिडीज कार धडकेत मृत्यू

0

ठाणे: राज्यात हिट अँड रनच्या घटनांची मालिका सुरूच असून ठाणे येथे आणखी एका दुर्दैवी घटनेची नोंद झाली आहे. नाशिक - मुंबई महामार्गावर, नितीन कंपनी जंक्शनजवळ, 21 ऑक्टोबरच्या पहाटे, सुमारे 1.50 वाजता मर्सिडीज कारने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. दुचाकीस्वार दर्शन शशीधर हेगडे (वय 21) गंभीर जखमी झाला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर, मर्सिडीज कारचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. या...

तळोजात ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’चे लोकार्पण; वकिलांसाठी ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

तळोजा | नवी मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने तळोजा, नवी मुंबई येथे स्थापन करण्यात आलेले देशातील पहिले ‘भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर’ (BBATRC) हे वकिलांसाठी एक ऐतिहासिक आणि दिशादर्शक केंद्र ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या अत्याधुनिक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस...

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; पुरंदरच्या भूमी अभिलेख अधिकारी मनीषा भोसले यांचा मृत्यू.

0

पुणे: मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी (दि. २५) भीषण अपघातात भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी मनीषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महांकाळ, सांगली) यांचा मृत्यू झाला. भरधाव एसटी बसने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. खडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले यांची नुकतीच पुरंदर तालुक्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली येथे आपल्या भावाकडे आल्या होत्या....

माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन: झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने मोठं पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई: माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घाटकोपर,(पूर्व)हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन ही केवळ एक योजना नसून राज्य शासनाने झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई महानगर प्रदेश विकास...

Copyright ©