अक्षय कुमार: वेव्हज २०२५ मनोरंजनाच्या जगात एक नविन क्रांती घडवेल!
अक्षय कुमार, ज्याने आपल्या अभिनयाने चित्रपट क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे, त्याने नुकतीच "वेव्हज २०२५" या आगामी प्रकल्पावर आपली मते व्यक्त केली. "आपल्या मनोरंजन क्षमतांमध्ये जगाला हादरवून टाकण्याची शक्ती आहे. वेव्हज हे या दिशेने एक मैलाचे पाऊल आहे!" असे अक्षय कुमार म्हणाले. "वेव्हज २०२५" हे एक अत्याधुनिक प्रकल्प आहे ज्यामुळे मनोरंजन क्षेत्राला एक नवीन दिशा मिळेल, असं अक्षय कुमार...
मुंबईतील धक्कादायक गुन्हा! सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा फसवणुकीचा कारनामा उघड – बोरिवली पोलिसांकडून अटकेनंतर कबुलीजबाब
मुंबई, दि. १४ जून २०२५ – मुंबई पोलिस दलाचा एक काळाचा अधिकारी आणि सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक रामसिंह डोळगे (वय ५९) याला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. डोळगे याच्यावर पोलीस भरतीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याने पालघर येथील वैभव तरे या ३४ वर्षीय तरुणाकडून तब्बल ₹६.९९ लाख उकळले. हा प्रकार २०२१ मध्ये...
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वादळ! मोठ्या प्रमाणावर अधिकारी स्थानांतरित!
मुंबई:- महाराष्ट्र राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून विविध महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे प्रशासकीय व्यवस्थेत मोठे फेरबदल घडून येणार आहेत. प्रमुख बदल: 🔹 डॉ. विजय सूर्यवंशी (IAS: 2006) – राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, मुंबई यांची कोकण विभागीय आयुक्त, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.🔹 डॉ. राजेश देशमुख (IAS: 2008) – कोकण विभागीय आयुक्त,...
मुंबईत जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर लाठ्यांनी हल्ला, संभाजी राजेंवरील वक्तव्यामुळे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हल्ला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP-SP) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर गुरुवारी स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे हा हल्ला झाला. मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील पक्ष कार्यालयातून बाहेर पडताच आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. संभाजी राजे हे स्वराज पक्षाचे नेते आहेत, आणि आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. या हल्ल्याचा...
“न्यायप्रणालीत ऐतिहासिक सुधार — नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन”
आझाद मैदान, मुंबई :- मुंबईच्या आझाद मैदानात आज न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक ठरणाऱ्या नवीन फौजदारी कायद्यांवरील व्यापक जनजागृती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. न्यायप्रक्रियेतील गती, पारदर्शकता आणि नागरिककेंद्रित बदलांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन अत्यंत प्रभावी ठरले. कार्यक्रमासाठी राज्यातील अनेक मान्यवर विशेषतः उपस्थित होते. यात 🔸 विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर🔸 उपमुख्यमंत्री अजित पवार🔸...
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन; मंत्रीमंडळातील मान्यवरांनी जनजागृतीचे केले आवाहन
आझाद मैदान, मुंबई मुंबईत आज नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित भव्य आणि जनजागृतीपर प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात राज्यातील मान्यवर मंत्री, कायदेतज्ज्ञ, पोलीस अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवीन कायद्यांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. या विशेष प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्रीमहाशयांनी नवीन कायद्यांची गरज, त्यामागील...
“प्रत्येकाला आपल्या मातृभाषेविषयी आपुलकी असते… महाराष्ट्रात मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे” – अजित दादांचा ठाम निर्धार
मुंबई – “मराठी ही महाराष्ट्राच्या मातीची ओळख आहे. इथे राहणाऱ्यांनी मराठी भाषा बोलणं केवळ गरजेचं नाही, तर ही आपली जबाबदारी आहे,” असे ठाम उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना काढले. त्यांच्या या विधानामुळे मराठी भाषेच्या महत्त्वावर पुन्हा एकदा प्रकाशझोत पडला आहे. अजित दादा पुढे म्हणाले, “प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेविषयी प्रेम, अभिमान आणि आत्मीयता असली पाहिजे. आपण ज्या भूमीत राहतो,...
मुंबईसाठी दिलासा! मुसळधार पावसामुळे तलावांच्या जलसाठ्यात वाढ; साठा २५.१७ टक्क्यांवर
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा वाढून २५.१७ टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने दिली आहे. शहराच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी अजूनही समाधानकारक साठा होण्यासाठी पुढील काही दिवस पावसाची गरज भासत आहे. सध्या तलावांमध्ये किती पाणीसाठा आहे?BMC च्या २० जून रोजीच्या अहवालानुसार, ३,६४,२३३ मिलियन...
२० वर्षांनंतर ऐतिहासिक एकत्र येणं! ‘व्हिक्टरी रॅली’मध्ये उद्धव-राज ठाकरे एकाच व्यासपीठावर, मराठीच्या मुद्यावर ठोस भूमिका
महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर वरळीतील एनएससीआय डोम येथे एकत्र येणार आहेत. ही 'व्हिक्टरी रॅली' मराठी भाषेच्या सन्मानासाठी लढलेल्या संघर्षाचा आणि त्यात मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करणारी आहे. मागील भेट आणि दूरावलेली वाट:याआधी दोघे बंधू...
“नेत्रदान हे श्रेष्ठ दान” – अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजासाठी दिला प्रेरणादायी संदेश!
खोपोली | ७ मे २०२५ :- “मरावे परी नेत्र रुपी उरावे” या विचाराला वास्तवात उतरवत खोपोलीतील अशोक जगन्नाथ जोशी (वय ८५) यांनी मरणोत्तर नेत्रदान करून समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. समाजसेवेची जाणिव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अशोक जोशी यांचे ६ मे रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. नेत्रदानाची इच्छा – कुटुंबीयांचा उदात्त निर्णय स्वतःच्या मृत्यूनंतर देखील कुणाच्या तरी जीवनात...










