Breaking News
“मेरठमध्ये कांवडीयांच्या कांवडला धक्का लागल्याने संतप्त कांवडीयांनी लोकांवर काठीने हल्ला केला, गाडीची तोडफोड केली”
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शुक्रवारी कांवड धडकवल्याचा आरोप करून कांवडीयांनी दुसऱ्या समुदायाच्या व्यक्तींवर काठीने हल्ला केला आणि त्यांच्या गाडीची तोडफोड केली. कांवडीयांच्या या हिंसक कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये कांवडीयांनी चार पुरुषांवर हल्ला करून त्यांच्या गाडीची काठीने तोडफोड केली. कांवडीयांचा आरोप आहे की, चुकीच्या बाजूने येणाऱ्या गाडीने त्यांच्या धार्मिक कांवडला धडक दिली आणि ती नुकसानग्रस्त केली. माहितीनुसार, कांवडीयांनी...
मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीला हैदराबादमधून केली अटक; पुणे पोलिसांची धडक कारवाई
पुणे – पुणे शहरातील कुख्यात टिपू पठाण टोळीतील एका मोका गुन्ह्यातील फरारी आरोपीला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ०५ च्या पथकाने हैद्राबादमधून अटक केली आहे. आरोपी फैयाज गफार बागवान (वय २८) याच्या अटकेमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली आहे. फैयाज बागवान याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०८(२), ३२९(३), ३५१(२), ३५२, १८९(१)(२), १९१(२) सह कलम ६१(२), १११ तसेच महाराष्ट्र...
मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून खून! प्रवाशाच्या पोटात चाकू खुपसून हत्या; आरोपी रोशन सुवर्णा ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत
मुंबई | प्रतिनिधी मुंबईच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाले असून आरोपी रोशन रमेश सुवर्णा याला बोरीवली न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोरीवली रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची...
“पत्नीच्या नातेवाईकांनी विरोधामुळे पतीचा खून करून जाळले”
पत्नीच्या नातेवाईकांनी लग्नास विरोध केला म्हणून एका व्यक्तीचा खून करून त्याचे शरीर जाळण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पित्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अमीर आणि अरिनाच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नाला विरोध केल्यामुळे त्यांना पळवून नेले असावे आणि त्याला इजा पोहोचवली असा मोषी येथून १५ जून रोजी कामासाठी घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय तरुणाच्या बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या तपासात...
अनंत अंबानींचा संवेदनशील निर्णय! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या २५० कोंबड्यांची केली सुटका
मुंबईच्या रस्त्यावरून जात असताना अनंत अंबानींनी एक धक्कादायक दृश्य पाहिले – एका ट्रकमध्ये चिंचोळ्या जागेत २५० कोंबड्या पॅक करून नेण्यात आल्या होत्या. त्यांच्या कत्तलीची शक्यता होती. परंतु अनंत अंबानींनी यावेळी संवेदनशीलता दाखवत हा ट्रक थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या कोंबड्यांचे जीवन वाचवले. 🔹 कोंबड्यांची दयनीय स्थिती पाहून अनंत अंबानींचा मोठा निर्णय अनंत अंबानी तुरुंगासारख्या खोकेत गुदमरलेल्या कोंबड्यांचे दु:खद चित्र पाहून हळहळले....
के.सी. वेणुगोपालांचा भाजपवर पलटवार : “अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती, आम्हाला नैतिकता शिकवू नका!”
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्यांकडून सतत "नैतिकता" या मुद्द्यावर भाष्य होत असताना, वेणुगोपाल यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख करत त्यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री होते आणि त्यांना अटक झाली होती. त्यामुळे भाजपकडून आम्हाला नैतिकतेचे धडे देण्याची आवश्यकता नाही." त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली...
नागपूर विद्यापीठाच्या नव्या इतिहासाची नोंद! राज्यकर्त्यांची शुभेच्छा, नव्या कुलगुरूंच्या नव्या वाटचालीला साथ!
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 100+ वर्षांच्या गौरवशाली इतिहासात प्रथमच एका महिला कुलगुरूंची नियुक्ती होऊन ऐतिहासिक क्षण साकारला आहे. नव्याने नियुक्त झालेल्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी डॉ. क्षीरसागर यांना यशस्वी, परिणामकारक आणि दूरदृष्टीपूर्ण कार्यकाळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “नागपूर...
शहरातील कुख्यात टोळीप्रमुख टिपू सतार टोळीचा पर्दाफाश, महिलांपासून वसुलीसाठी गंडवणुकीचा प्रयत्न, शेवटी पोलिसांची कारवाई
पुणे | दिनांक १७ जून २०२५ :- पुणे शहरातील हडपसर, सय्यदनगर आणि कालेबोळ परिसरात सक्रिय असलेल्या कुख्यात गुन्हेगारी टोळीचा मोठा भांडाफोड करण्यात आला आहे. टोळीचा प्रमुख रिझवान उर्फ "टिपू सतार पठाण" याने सात ते आठ जणांच्या साथीने पुण्यात गुन्हेगारीचे जाळे पसरवले होते. नागरिकांवर दबाव टाकून जमिनी, मालमत्ता, वसुलीचे प्रकार घडवले जात होते. या टोळीने एका महिलेकडून २० लाखांची मागणी...
पुण्यात उंद्री रस्त्यावर भीषण अपघात टळला; महिला आणि लहान मूल थोडक्यात बचावले, रहिवाशांनी PMC कडे तातडीच्या कारवाईची मागणी
उंद्री (पुणे) – उंद्रीतील नायटी इस्टेट ते कंट्री क्लब दरम्यान मंगळवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एक महिला आणि तिचे लहान मूल थोडक्यात जीव वाचवून बचावले. पाण्याचा टँकर जोरात धडक दिल्याने त्यांचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर पडली. काही सेंकदांचाच फरक होता, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेमुळे पुन्हा एकदा उंद्री परिसरातील बेकायदेशीर बांधकामं, रस्त्यांवरील अतिक्रमणं आणि बिनधास्त...
दादरच्या रामश्याम वाडीत पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाणी मिसळले; तत्काळ कारवाईने नागरिकांना दिलासा
मुंबई: दादर पश्चिम येथील रामश्याम वाडी परिसरात पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याची गंभीर बाब समोर आली होती. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार, संसर्ग आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेता, या समस्येची तात्काळ दखल घेण्यात आली. प्रकरण लक्षात येताच महापालिका अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून संबंधित पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू करून...








