Breaking News
मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा – राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल शिंदे
पिंपरी चिंचवड: अखिल गुरव समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली सकल गुरव समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या विविध न्याय्य हक्कांच्या पूर्ततेसाठी मंगळवारी, १७ मार्च २०२६ रोजी मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 'चलो मुंबई' या हाकेखाली होणाऱ्या या आंदोलनाची सुरुवात सकाळी १०:०० वाजता होणार असून, यामध्ये राज्यातील कानाकोपऱ्यातून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी ७...
‘द बंगाल फाइल्स’ प्रदर्शित करण्याची मागणी; बंगाली हिंदूंचे सिनेमागृहाबाहेर आंदोलन
कोलकाता | आज कोलकात्यातील एका प्रमुख सिनेमागृहाबाहेर काही बंगाली हिंदूंनी 'द बंगाल फाइल्स' चित्रपट दाखवण्याची मागणी करत आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या हातात फलक, बॅनर आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. चित्रपटाला मिळत नाही परवानगीनिदर्शकांचे म्हणणे आहे की, या चित्रपटाला दाखवण्यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. त्यांच्या मते, “सत्य लपवले जाऊ नये आणि लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून 'द बंगाल फाइल्स' प्रदर्शित होणे गरजेचे आहे.” भावनिक...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार झाल्यानंतर काही मिनिटांतच पंतप्रधान मोदींची पोस्ट; ‘अजितदादांचे स्वप्न पुढे नेतील’ असा विश्वास
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित दादा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा देत महत्त्वाची प्रतिक्रिया व्यक्त केली. या शपथविधीने राज्याच्या राजकारणात नव्या नेतृत्वाचा अध्याय सुरू झाला आहे. मुंबईतील राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री...
पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल; नांदेड–पुणे व हरंगुळ एक्स्प्रेस आता हडपसरपर्यंतच
पुणे | प्रतिनिधीपुणे शहराकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, पुण्यात येणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या टर्मिनलमध्ये बदल करण्यात आला आहे. हुजूर साहिब नांदेड–पुणे एक्स्प्रेस आणि पुणे–हरंगुळ–पुणे एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या आता पुणे स्टेशनऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरच थांबणार असल्याची माहिती पुणे रेल्वे विभागाने दिली आहे. हा बदल २६ जानेवारीपासून अंमलात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार,...
महिला IPS अधिकाऱ्यांविषयी भाजप आमदाराचे अपमानास्पद वक्तव्य; राजकीय वर्तुळात संतापाची लाट
कर्नाटकातील दावणगेरे येथे एका कार्यक्रमादरम्यान भाजप आमदार बीपी हरीश यांनी महिला पोलिस अधीक्षकांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक व्यासपीठावरून महिलांविषयी असंवेदनशील आणि अवमानकारक विधान केल्यामुळे त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. बीपी हरीश यांनी IPS अधिकारी उमा प्रशांत यांच्यावर टीका करताना म्हटले की,"मी एक आमदार आहे. पण एसपी जेव्हा मला कुठल्या कार्यक्रमात पाहतात, तेव्हा त्या तोंड फिरवतात....
पुणे पोलिसांची झपाट्याची कारवाई! २४ तासांत मंगळसूत्र हिसकावणारे दोघे आरोपी अटकेत
पुणे : शहरातील डेक्कन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी एका धाडसी आणि रौद्र घटनेतून दोन मंगळसूत्र चोरांना फटकारले. ही घटना १२ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रभात रोड येथे घडली, जिथे ६४ वर्षीय वृद्ध महिला पायी जात असताना दोन अज्ञात आरोपी दुचाकीवरुन येऊन तिच्या गळयातील सोन्याच्या पेंडंटसह मंगळसूत्र हिसकावून नेले. घटनेनंतर तक्रार दाखल होताच डेक्कन पोलीस स्टेशनचे तपास पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा...
मानवतेचा आदर्श ठरलेली जान्हवी! मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹2.50 लाखांची देणगी
मुंबई : सामाजिक भान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याचे उत्तम उदाहरण ठरवत जान्हवी सुधाकर यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी ₹2.50 लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित छोटेखानी समारंभात ही देणगी प्रदान करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जान्हवी यांचे मन:पूर्वक आभार मानत त्यांच्या या सामाजिक योगदानाचे कौतुक केले. "संकटकाळात मुख्यमंत्री सहाय्यता निधी गरजूंना दिलासा देतो. अशा...
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा खुला! मुंबई-नागपूर प्रवासाची नवी क्रांती, वेळ निम्मा होणार
मुंबई | प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक समृद्धी महामार्गाचे अखेरचे आणि सर्वात जास्त तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेले 76 किमीचे इगतपुरी ते अमाणे (ठाणे) हे अंतर आज, 5 जून 2025 रोजी औपचारिकरित्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनामुळे 701 किलोमीटर लांब असलेला संपूर्ण मुंबई-नागपूर समृद्धी...
“काल शत्रू, आज मित्र? दुहेरी राजकारणावर प्रश्नचिन्ह – बनावट घुसखोरांबाबत नवा वाद”
कालच घुसखोरीच्या मुद्द्यावर मोठा गदारोळ झाला होता. घुसखोरांना हाकलण्यासाठी पत्रकं, निवेदनं, आणि आक्रमक भूमिका घेऊन काही राजकीय नेते व गट मैदानात उतरले होते. लोकांमध्ये आक्रोश, संताप, आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली जात होती. पण, आज चित्र पालटलेलं दिसत आहे. काल जे “बनावट घुसखोर” म्हणून ओळखले जात होते, तेच आज काहींना गोंडस आणि ‘विनम्र’ भासत आहेत. एवढंच नाही...
७९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोपाळ मुखर्जींचा सन्मान; शुभेंदू अधिकारींच्या पुढाकाराने भाजपचा ऐतिहासिक निर्णय
कोलकाता : तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे १९४६ च्या दंगलीत बंगाली हिंदूंना वाचवणारे धाडसी योद्धा गोपाळ मुखर्जी यांचे नाव तब्बल ७९ वर्षे झाकोळलेले राहिले. इतिहासाच्या पानांमध्ये असामान्य शौर्य दाखवणाऱ्या या योद्ध्याचा सन्मान करण्याचे धाडस अखेर भारतीय जनता पक्षाने दाखवले आहे. भाजप नेते आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी पुढाकार घेत, गोपाळ मुखर्जी यांच्या पुतळ्याचे अनावरण करून बंगालच्या संस्कृतीला न्याय दिला....









