0
0
0
0
0

राजकीय

Home राजकीय Page 26

मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भव्य स्वागत; उत्साहात नागरिकांचा सहभाग

0

मुंबईत आमचे नेते, भारताचे माननीय केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमितभाई शहा यांचे आज आगमन झाले. त्यांच्या आगमनानंतर कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे जोरदार आणि हार्दिक स्वागत केले. फुलांच्या उधळणीने, घोषणाबाजीने आणि ढोल-ताशांच्या गजरात वातावरण भारावून गेले. शहरातील विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी “भारत माता की जय” आणि “अमितभाई शहा जिंदाबाद”च्या घोषणांनी परिसर दुमदुमवला. अनेकांनी त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक पोशाख धारण करून लोकनृत्ये...

रामटेक येथे पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट; महिला सक्षमीकरण, स्वावलंबन व POSH कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर सखोल चर्चा

0

मुंबई (रामटेक) : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची आज ‘रामटेक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या विविध योजना, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे धोरणात्मक निर्णय आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर संवाद झाला. बैठकीत ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार, बचत गट, कौशल्य विकास प्रशिक्षण, लघुउद्योगांना प्रोत्साहन, महिला उद्योजकता...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

पिंपरी  : थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, कृषी शिक्षणाचे अग्रदूत व भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क...

उपनेते व प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास

0

मुंबई | प्रतिनिधी — महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपनेते व प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आज अधिकृतपणे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल निर्माण झाली असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांचे पक्षात मनापासून स्वागत करण्यात आले आणि भावी यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रकाश महाजन हे मनसेमध्ये जाण्यापूर्वी...

बुलढाण्यात दोन गटांमध्ये संघर्ष; दगडफेक, जाळपोळ आणि हाणामारी, पोलिसांनी ताबा घेतला.

0

धाड गावात मिरवणुकीत वादामुळे तणावपूर्ण वातावरण बुलढाणा तालुक्यातील धाड गावात शनिवारी रात्री मिरवणुकीत फटाके फोडण्याच्या वादामुळे दोन गटांमध्ये मोठा संघर्ष झाला. रात्री दहा वाजता सुरू झालेल्या या वादाने पाहता-पाहता तुफान दगडफेक, हाणामारी आणि जाळपोळ होऊन गावात दंगलसदृश वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत १७ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, त्यांना अटक केली आहे. यामुळे धाड गावात पोलिसांचा...

भारत रत्न सचिन तेंडुलकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सदिच्छा भेट; सुपुत्र अर्जुनच्या विवाहाचे निमंत्रण

0

मुंबई : क्रिकेट विश्वातील विक्रमादित्य आणि भारतरत्न Sachin Tendulkar यांनी आज पत्नी Anjali Tendulkar यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाहाचे औपचारिक आमंत्रण दिले. भेटीदरम्यान राज्यातील क्रीडा सुविधा, युवकांसाठीच्या प्रशिक्षण योजना, ग्रामीण भागातील क्रीडा संकुलांची उभारणी तसेच खेळाडूंसाठीच्या आर्थिक सहाय्य योजनांवर सविस्तर चर्चा झाली. शासनाच्या...

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या आयोजनाने पुण्याचे नाव जगभरात पोहोचले- मंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे : ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने पुण्याचे नाव जगात पोहोचले. प्रशासनाने गेले सहा महिने या स्पर्धेसाठी खूप मेहनत व तयारी केली, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रशासनाचे कौतुक केले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या अंतिम टप्प्यासह स्पर्धेच्या यशस्वी समारोप आज बालगंधर्व रंगमंदीर समोर झाला....

‘आदर्श आणि समृद्ध गाव’ संकल्पपुर्तीतून राज्य व राष्ट्राच्या विकासाला नवा वेग

0

पुणे : महाराष्ट्रात ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘आदर्श आणि समृद्ध गाव’ हा संकल्प, ज्याच्या पूर्तीतून केवळ राज्याचाच नाही तर संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गाव हे देशाचे मूलभूत घटक असून, प्रत्येक गाव विकसित झाल्यासच देशाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. शाश्वत शेती,...

“आता थांबायची वेळ संपली आहे, बदल घडवण्याची वेळ आली आहे!” – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांचे भावनिक आवाहन

0

प्रभाग क्रमांक २५ (क) मधील प्रचार सभेत अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले. “आज मी तुमच्यासमोर केवळ उमेदवार म्हणून नाही, तर तुमची मुलगी, तुमची बहीण आणि तुमचा विश्वासू प्रतिनिधी म्हणून उभी आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्वतःची ओळख करून देताना त्या म्हणाल्या, “मी आहे – अॅड. राधिका उल्हास कुलकर्णी. एक...

Copyright ©