महाराष्ट्र
“आधुनिक पिंपरी-चिंचवडसाठी भाजपचे नवे सारथी सज्ज”:- शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे
पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि विकासाची गंगा घराघरांत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांचा आज मोरवाडी येथील भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. हा सोहळा केवळ सत्काराचा नसून, आगामी पाच वर्षांच्या 'विकास...
पुणे जिल्ह्यात ग्रामीण सत्तेसाठी चुरस; जिल्हा परिषद व पंचायत समिती मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात, सुरुवातीच्या कलांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर
पुणे : तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी आज (९ फेब्रुवारी) सकाळी १० वाजता सुरू झाली असून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले होते. पुणे विभागासह अनेक भागांत २०१७ नंतर प्रथमच या निवडणुका होत...
महाशिवरात्रीतही भीमाशंकर मंदिर राहणार बंद; कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर विकासकामांना वेग, भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या व्यापक विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या काळातही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी याबाबत अधिकृत घोषणा करत दि. १२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मंदिर नित्यदर्शनासाठी...
पंकजा ताईंच्या उपस्थितीत महाराष्ट्र–जपान मैत्रीला नवे बळ; सागा प्रांताच्या गव्हर्नर यामागुची यांच्यासोबत पर्यावरण व विकासावर ऐतिहासिक चर्चा
रामटेक : महाराष्ट्र–जपान संबंधांना नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण बैठक आज रामटेक निवासस्थानी पार पडली. जपानमधील सागा प्रांताचे गव्हर्नर यामागुची योशिनोरी आणि त्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पंकजा ताईंची सदिच्छा भेट घेत राज्यातील पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्ती, नदी पुनरुज्जीवन, शिक्षण आणि विविध औद्योगिक क्षेत्रांतील सहकार्याबाबत सखोल चर्चा केली. या भेटीत पंकजा ताईंनी महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वच्छ जलस्रोत’ आणि ‘नदी पुनरुज्जीवन’ या धोरणात्मक उपक्रमांवर भर देत...
पुण्यात खंडणीविरोधी पथकाची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगारांकडून ४ गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त
पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक–२ ने धडाकेबाज कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत देशी बनावटीची ४ पिस्तुले आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले असून शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे. मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे पथक शहरात गुन्हे प्रतिबंधक...
काटेवाडीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे मतदान; लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांना मतदानाचे आवाहन
बारामती (काटेवाडी) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. साध्या व संयत पद्धतीने मतदान केंद्रावर दाखल होत त्यांनी सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केले. त्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी...
अंबरनाथ पूर्वेत जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य; थेट संवादातून तातडीने निवारण
अंबरनाथ : लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व्हावा तसेच सर्वसामान्यांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने अंबरनाथ पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्या, मागण्या आणि सूचना मांडत जनसंपर्क कार्यालयात हजेरी लावली. या वेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, गटार स्वच्छता, मालमत्ता कर, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकशाहीचा पवित्र उत्सव साजरा करताना मतदान अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये जबाबदारीने बजाविण्याबाबत सूचना दिल्या आहेत; पात्र मतदारांनी निवडणुकीकरिता उर्त्स्फूतपणे मतदान करावे, नागरिक व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावी, संपूर्ण निवडणुकीच्या कामकाजाकरिता संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डूडी यांनी पत्रकार परिषदेत...
महाराष्ट्रात महिंद्राची ₹15,000 कोटींची मेगा गुंतवणूक; 15 हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती, ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंजुरी
मुंबई/नागपूर : महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना देणारा आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात विविध प्रमुख क्षेत्रांमध्ये नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत राज्यात तब्बल ₹15,000 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून 15,000 हून अधिक थेट...
सांगलीचा प्रणव देशाच्या पातळीवर झळकला! ‘परीक्षा पे चर्चा 2026’ साठी महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थ्याची निवड
सांगली : सांगलीच्या मातीने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून महाराष्ट्राच्या लेकराने थेट देशाच्या पातळीवर झेंडा रोवला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित ‘परीक्षा पे चर्चा 2026’ या उपक्रमासाठी देशभरातून तब्बल 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या प्रचंड स्पर्धेतून केवळ 36 विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातून एकमेव विद्यार्थी म्हणून सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील...





