महाराष्ट्र
व्ही बी- जी राम जी’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या ‘व्ही बी- जी राम जी’ म्हणजेच ‘विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज...
जपानचे भारतातील राजदूत ओनो केईइची यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट; महाराष्ट्र-जपान सहकार्याचा नवा अध्याय!
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आपल्या अधिकृत निवासस्थानी भारतातील जपानचे राजदूत ओनो केईइची सान यांचे स्वागत करत त्यांच्याशी अत्यंत फलदायी चर्चा केली. महाराष्ट्र आणि जपान या दोन भागांमध्ये उभ्या असलेल्या मैत्रीच्या दुव्यांना अधिक बळकटी देण्यासाठी झालेल्या या बैठकीत मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, उद्योग, वाहतूक व्यवस्था, हरित तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध मुद्द्यांवर सकारात्मक...
पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्याचा मार्ग मोकळा; चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी 550 कोटींचा प्रस्ताव सादर
पुणे – पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे भेटीदरम्यान कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या चार पदरी भुयारी मार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव गडकरी यांच्याकडे सादर केला. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. हा प्रकल्प शिवाजी...
देशातील गतिमान आरोग्य सेवा जगभरात गाजली; छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रू बीम युनिटचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : देशातील आरोग्य क्षेत्राने जगभरात आपल्या प्रगतीचा ठसा उमठवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, देशात उपचार सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून कर्करोगावर विशेष भर देण्यात आला आहे. चालू वर्षात लवकर निदान झालेल्या ९० टक्के कर्करोग रुग्णांवर ३० दिवसांच्या आत उपचार सुरू करण्यात आले आहेत. या गतिमान कार्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे,...
लष्कर पोलीस स्टेशनमधील जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे आरोपी जेरबंद!
पुणे शहरात गंभीर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत सज्ज असून, त्याचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या जबरी चोरी प्रकरणातील पाहिजे आरोपीला अटक करण्याची धडाकेबाज कारवाई. पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसून, कर्मचाऱ्यांना खोलीत कोंडून धमकावत लूट करणारा आरोपी जवळपास १९ दिवसांपासून फरार होता. परंतु अखेर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने त्याला जेरबंद केले...
मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक — जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डे यांचे स्पष्ट निर्देश
पुणे, मावळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी मा. श्री. जितेंद्र दुड्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीत लोणावळा भांगरवाडी पुल, कृपावश नियुक्त्या, भाजी मार्केट, घरकुल योजना, मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, आणि अभ्यास प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कामे ठराविक वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश मा. जिल्हाधिकारी दुड्डे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये...
“स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” मोहिमेला नवा आयाम! २२ थ्रीडी शिल्पांचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार!
(दि. २१ जुलै २०२५) – ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या कसबा मतदारसंघाच्या सौंदर्यीकरणाला आता नवीन उंची मिळत आहे. आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” या अभियानाअंतर्गत तयार झालेल्या २२ ठिकाणी उभारलेल्या थ्रीडी शिल्प कलाकृतींचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये मिशन अंतर्गत कसब्याचे क्रॉनिक स्पॉट्स...
पुण्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; बंडगार्डन पोलिसांची मोठी कारवाई
पुणे शहरात प्रवाशाकडून जबरदस्तीने खंडणी उकळणाऱ्या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला मोठे यश मिळाले आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे उकळण्याच्या उद्देशाने या आरोपींनी एका प्रवाशाला मारहाण करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी हे बिहार राज्यातील सारंग जिल्ह्यातील छपरा येथील रहिवासी असून त्यांच्या मित्राला पुण्यात रिक्षामध्ये प्रवास करत असताना चार...
“मुंबईकरांसाठी थेट संवादाची नवी संधी: दर मंगळवारी मुंबई पोलीस मुख्यालयात नागरिकांसाठी खुले दालन”
मुंबई – शहरातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. आता प्रत्येक मंगळवारी दुपारी ३.३० वाजता मुंबई पोलीस मुख्यालयात नागरिकांना थेट भेट देऊन आपल्या शंका, समस्या आणि तक्रारी मांडता येणार आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी किंवा अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही. नागरिक थेट मुख्यालयात...
जम्मू कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांच्या सामानाची बांधाबांध, पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली माहिती
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी कडक पावले उचलली आहेत. या हल्ल्यात 26 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यात राज्यातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देऊन अटारी-वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे २०२५ पर्यंत हा बॉर्डर बंद राहील. पुण्यातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती पुण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र...







