महाराष्ट्र
मुंबईत कर्णाक पूलाच्या कामाला पुन्हा गती! १.८ कोटींची दंडात्मक कारवाई; जुन्या पूलाच्या जागी नवा आधुनिक पूल लवकरच
मुंबई :- मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी! तब्बल पंधरा दिवसांच्या विलंबानंतर कर्णाक पुलाच्या बांधकामास पुन्हा सुरूवात झाली आहे. दरम्यान, विलंब झाल्यामुळे ठेकेदारावर १.८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आता महापालिकेने स्पष्ट केलं आहे की, निर्धारित वेळेत म्हणजेच १० जूनपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. 'गर्डर्स' विलंबामुळे काम ठप्प, पण आता पुन्हा सुरळीत • एप्रिल ३० पर्यंत 'स्टील गर्डर्स' पोहोचणे अपेक्षित होते,...
पुणे पोलिसांचा ऐतिहासिक निर्णय – ९६२ बेवारस वाहने लिलाव, पोलीस ठाण्यांचे परिसर झाले स्वच्छ!
पुणे – महाराष्ट्र सरकारच्या ‘१०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत’ पुणे पोलिसांनी ऐतिहासिक निर्णय घेत ९६२ बेवारस आणि बिनधनी वाहने लिलाव करून शहरातील पोलिस ठाण्यांचे परिसर स्वच्छ केले आहेत. या निर्णयामुळे पोलिस ठाण्यांभोवती वाढत चाललेला कचरा, जागेचा अपुरा वापर आणि नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार स्वच्छतेची मोहीम! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सरकारी कार्यालये आणि परिसर स्वच्छ ठेवण्याच्या...
गोपनीय माहितीच्या आधारे पुणे पोलिसांची मोठी कामगिरी: गावठी पिस्टलसह रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत
वारजे माळवाडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तत्परतेमुळे गंभीर स्वरूपाचा गुन्हा टळला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगारास गावठी पिस्टल आणि काडतूसासह जेरबंद करण्यात आले. ही कारवाई १२ जुलै २०२५ रोजी करण्यात आली. सदर गुन्हेगाराचे नाव विकी ऊर्फ गंग्या विष्णू आखाडे (वय २७), रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी असे असून त्याच्या अंगझडतीत ४०,०००/- किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल...
२४ तासांत खुनाचा उलगडा | आंबेगाव पोलिसांची गतीमान कारवाई -“जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून; आरोपी २४ तासांत इंदौरहून अटकेत!”
पुणे | आंबेगाव पोलीस स्टेशन – पुणे शहरात एका तरुणाचा थरारक खून करून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या २४ तासांत शोधून काढत आंबेगाव पोलिसांनी एक उदाहरणीय कामगिरी बजावली आहे. आरोपी इंदौर (मध्यप्रदेश) येथे पळून गेला होता. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईने तो अखेर गुन्ह्यातील कबुली देत गजाआड गेला. दिनांक १४ जून २०२५ रोजी, जांभुळवाडी तलावाच्या बांधावर, एक तरुण मृतावस्थेत आढळला. याबाबत गोपनीय...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय; दारूबंदी, डीजेबाबत पुनीत बालन यांचा महत्त्वाचा निर्धार आणि कोकणवासीयांसाठी एसटीची खास सोय
पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. मंडप उभारणी, मूर्तींचे आगमन, सजावट आणि सामाजिक उपक्रमांची लगबग सुरू आहे. उत्सव मोठ्या प्रमाणात आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणांनी सज्जता दाखवली आहे. दारू विक्रीवर बंदी गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार होऊ नयेत आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न...
‘विकसित महाराष्ट्र, औद्योगिक संवाद’: औद्योगिक भविष्याचा महामार्ग खुले — मुंबईत ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न
मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीस चालना देण्यासाठी आणि विविध उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत थेट संवाद साधण्यासाठी 'विकसित महाराष्ट्र – महाराष्ट्र उद्योग संवाद' या भव्य कार्यक्रमाचे आयोजन २५ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले. हा कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर, बीकेसी येथे पार पडला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण: प्रमुख चर्चा विषय: औद्योगिक धोरणांची अंमलबजावणी राज्यातील विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधी नव्या औद्योगिक प्रकल्पांमुळे होणारी रोजगारनिर्मिती प्रादेशिक उद्योगवाढीतील...
पुणे जिल्ह्यातील 63 पूल ‘अतिधोकादायक’! प्रशासनाचा मोठा निर्णय – सर्व पूल पाडून नवीन पूल उभारले जाणार
पुणे | २५ जुलै २०२५ – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर पुणे जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं असून, जिल्ह्यातील सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले असून, जिल्ह्यातील ६३ उड्डाणपूल हे 'अतिधोकादायक' स्थितीत आढळले आहेत. संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज पुणे जिल्ह्यात एकूण ६२७ उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले....
“जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही!” – देवेंद्र फडणवीस व अजित दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व, संयम, आणि विकासदृष्टी या सर्वांचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन बड्या नेत्यांचा आज वाढदिवस! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक मान्यवरांकडून, कार्यकर्त्यांकडून आणि जनतेकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. "जोडी तुटायची नाही, साथ सुटायची नाही" या शब्दांत त्यांच्या सुसंवाद, सहकार्य आणि विकासाच्या धोरणांतील एकरूपतेचं वर्णन अनेकांनी केलं आहे. दोघांनीही एकमेकांवरचा विश्वास,...
शिरूरचा अभिमान! अजिंक्य मोरेश्वर तारू यांची ‘मानव पशु कल्याण अधिकारी’पदी नियुक्ती; बजरंग दलाच्या सेवाभावाला शासकीय सन्मान
शिरूर (ता. शिरूर, जि. पुणे): बजरंग दलाच्या सेवाभावी कार्यातून घडलेले आणि अनेक सामाजिक विषयांवर झुंजणारे श्री. अजिंक्य मोरेश्वर तारू यांची नुकतीच "मानव पशु कल्याण अधिकारी" या मान्यताप्राप्त शासकीय पदावर नियुक्ती झाल्याने शिरूर तालुक्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. ही निवड केवळ त्यांच्या वैयक्तिक कार्याची दखल नसून, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि संपूर्ण हिंदुत्ववादी विचारधारेसाठी सन्मानाचे लक्षण मानली जात...
*”मुख्य मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्तआमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!”
*"मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमित गोरखे यांचे सामाजिक उत्तरदायित्व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचे योगदान!"* मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सन्मान करीत व त्यांच्या 'उत्सव नव्हे, उत्तरदायित्व!' या मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणादायी संकल्पनेनुसार आमदार श्री. अमित गोरखे यांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासली. आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस...









