मूक प्राण्यांचे हिरो: डॉ. राजेश भुरे आणि डॉ. पवन पोखरकर यांच्या निस्वार्थ सेवेची गौरवण्याजोगी कहाणी!
एका ८-वर्षांचा गोल्डन रिट्रीव्हर कुत्र्याच्या जीवनातील संकटकाळात डॉ. राजेश भुरे (MVSc) आणि डॉ. पवन पोखरकर (BVSc and AH) यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेने पशुप्रेमींच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अनेक डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सना निदानच सापडत नव्हते, तेव्हा या दोन पशुवैद्यांनी एका दुर्मिळ आजारावर मात केली. असामान्य रोग, अवघड निदान कुत्र्याला दोन्ही डोळे बाहेर येणे (exophthalmos), दृष्टीचे ढळणे आणि वेदनारहित सूज अशी लक्षणे दिसून...
मुंबईत कर्णाक पूलाच्या कामाला पुन्हा गती! १.८ कोटींची दंडात्मक कारवाई; जुन्या पूलाच्या जागी नवा आधुनिक पूल लवकरच
मुंबई :- मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी! तब्बल पंधरा दिवसांच्या विलंबानंतर कर्णाक पुलाच्या बांधकामास पुन्हा सुरूवात झाली आहे. दरम्यान, विलंब झाल्यामुळे ठेकेदारावर १.८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आता महापालिकेने स्पष्ट केलं आहे की, निर्धारित वेळेत म्हणजेच १० जूनपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. 'गर्डर्स' विलंबामुळे काम ठप्प, पण आता पुन्हा सुरळीत • एप्रिल ३० पर्यंत 'स्टील गर्डर्स' पोहोचणे अपेक्षित होते,...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा आजच; निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद किती वाजता?
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची बहुप्रतीक्षित घोषणा आजच होणार आहे. राज्यभरातील नागरिक, राजकीय पक्ष, आणि इच्छुक उमेदवार या घोषणेकडे लक्ष लावून आहेत. निवडणूक आयोगाने आज दुपारी विशेष पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखा आणि प्रक्रियेची अधिकृत घोषणा करणार आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेचे वेळापत्रक आजच जाहीर झाले असून, सुमारे 4 वाजता आयोगाचे वरिष्ठ अधिकारी निवडणुकांबाबतची अधिकृत माहिती देतील. यामध्ये मतदानाच्या...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक – आगामी १०० दिवसांसाठी माहिती, तंत्रज्ञान, नगर विकास आणि अन्य विभागांसाठी ठोस कार्ययोजना आखली
मुंबई : मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास - 2, उद्योग, कामगार, मृद व जलसंधारण या विभागांच्या आगामी १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत विविध विभागांच्या प्रलंबित कामांची सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रगतीसाठी आवश्यक निर्देश दिले असून ही बैठक महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. नगर...
मन सुन्न करणारी घटना: नव्या नोकरीच्या पहिल्याच दिवशी तरुणाचा झाड कोसळून मृत्यू
विक्रोळी | मुंबई | २८ मे २०२५ — मुसळधार पावसात विक्रोळीतील एका बागेत उभ्या असलेल्या झाडाखाली कोसळून तेजस नायडू या २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तेजस याच दिवशी नवीन मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीवर रुजू होणार होता. मात्र पावसामुळे त्याने नोकरीची सुरुवात एक दिवस लांबवली, आणि नियतीने त्याच दिवशी त्याच्यावर घाला घातला. एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त तेजस आपल्या मित्रांसोबत विक्रोळीतील...
दक्षिण मुंबई पोलिसांची मोठी कारवाई: ८५ हरवलेले आणि चोरीला गेलेले फोन शोधून दिले
दक्षिण मुंबई पोलिसांनी दाखवलेले कौशल्य आणि तत्परता यामुळे ८५ हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल फोन मालकांना परत मिळाले आहेत. या कारवाईत २०६ संशयितांना अटक करण्यात आली असून, हरवलेले फोन IMEI (इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी) नंबरच्या साहाय्याने शोधण्यात आले. फोन परत मिळाल्यावर मालकांचा आनंद ओसंडून वाहत आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्यावर संबंधित नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस अधिकारी म्हणाले, "फोन मिळाल्यावर मालकांच्या...
कुणाल कामराला त्याची जागा दाखवत शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल!
मुंबई – विनोदी कलाकार आणि स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र, यावेळी त्याचे वक्तव्य थेट शिवसेनेच्या रडारवर आले असून, पक्षाने त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत त्याची जागा दाखवली आहे. शिवसेनेने ठाम शब्दांत स्पष्ट केले आहे की, "महाराष्ट्राच्या अस्मितेचा, सत्ताधाऱ्यांचा आणि हिंदुत्वाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही." शिवसेनेची कडक भूमिका – महाराष्ट्रद्रोही वक्तव्यांना थारा नाही! कुणाल कामरा...
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खंडणी प्रकरणातील एफआयआर रद्द करण्याची मागणी; उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात नोंदवलेल्या दोन एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी सुरू केली आहे. या प्रकरणाची सुरुवात उद्योजक संजय पुनमिया यांनी केलेल्या तक्रारीतून झाली, ज्यामध्ये पांडे यांच्यावर गुन्हेगारी कट, खंडणी, धमकावणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि खोटे पुरावे सादर केल्याचे...
नवी मुंबईचा अभिमान, स्वप्नांचा नवा केंद्रबिंदू! ‘आता संपूर्ण मुंबई नवी मुंबईकडे येणार’ – सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया
नवी मुंबई | प्रतिनिधी — “Congratulations all Navi Mumbaikars. अख्खी मुंबई आता तुमच्याकडे येणार आहे…” अशा शब्दांत नवी मुंबईकरांनी सोशल मीडियावर आनंद, अभिमान आणि आत्मविश्वास व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रारंभानंतर नवी मुंबईचे महत्त्व केवळ वाढले नसून, तिची ओळखच बदलून गेली आहे. एकेकाळी पश्चिम आणि मध्य उपनगरांतील (तर दक्षिण मुंबईचा उल्लेख न करताच) काही लोकांकडून नवी मुंबईकडे दुर्लक्ष...
पुणेकरांना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट! लोणावळा मार्गावर तिसरी-चौथी मार्गिका व मेट्रो प्रकल्पांना मंजुरी
पुणे – राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्थेची नवी दिशा मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “शहरांच्या वाढत्या लोकसंख्येला आणि प्रवासी ताणाला उत्तर देण्यासाठी हे प्रकल्प महत्वाचे ठरणार आहेत.” पुणेकरांसाठी तर या बैठकीत मोठे गिफ्ट...














