Breaking News
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते! महाराष्ट्राच्या विकासात ऐतिहासिक पाऊल
महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण आज घडला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबईपासून नागपूरपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे अखंड आणि सुसज्ज महामार्गावरून होणार आहे. समृद्धी महामार्गाच्या उर्वरित टप्प्याचे उद्घाटन झाल्याने ७०१ किलोमीटर लांब महामार्ग आता सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. या महामार्गामुळे समृद्ध महाराष्ट्राची संकल्पना आता प्रत्यक्षात उतरली आहे,...
वैष्णवी आत्महत्या प्रकरणात खळबळजनक वकिलांचा युक्तिवाद; रोहिणी खडसे यांची संतप्त प्रतिक्रिया – “त्या वकिलाला कानाखाली मारणाऱ्याचा मी सत्कार करीन!”
प्रतिनिधी | मुंबई | हगवणे प्रकरणात मृत वैष्णवी हिच्या चारित्र्यावरच संशय घेणारा आणि आरोपीची बाजू सावरणारा युक्तिवाद काल न्यायालयात करण्यात आला. या युक्तिवादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोर्टात आरोपी पक्षाच्या वकिलांकडून अजब तर्क वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणात आरोपी असलेल्या तिच्या पतीसह कुटुंबियांच्या बाजूने बोलताना वकिलांनी चक्क मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत "नवऱ्याने...
भरदिवसा अपहरणाचा थरार! नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण; कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा
नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीचं धक्कादायक अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकांच्या नजरेसमोरच ही तरुणी बळजबरीनं गाडीत बसवली गेली आणि आरोपी फरार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न...
प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित परिसंवादात विचारवंत, साहित्यिक आणि कलाकारांच्या तोंडून महामानवांच्या कार्याची प्रेरणादायी मांडणी
पिंपरी– क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला समतेचा, ममतेचा आणि सर्जनशीलतेचा लढा हा केवळ इतिहासातील एक अध्याय नसून, आजच्या समाजासाठी मार्गदर्शक तारा आहे. शिक्षण, स्त्री-पुरुष समता, शेतकरी न्याय, लोककला आणि संवाद या मूल्यांद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचं जे बीज पेरले, ते आजही प्रेरणादायी आहे. या महामानवांची शिकवण केवळ स्मरणात न ठेवता ती आचरणात आणणे हाच...
महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम लागू; शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी क्रांती
मुंबई, दि. २० मार्च २०२५ – महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडवत राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावी या वर्गांसाठी CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांनी विधान परिषदेत ही घोषणा करत सांगितले की, येत्या 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. CBSE अभ्यासक्रमामुळे शिक्षणात गुणवत्ता वाढणार या निर्णयामुळे राज्य...
पुणे गुन्हे शाखेचा मोठा पराक्रम! ‘मोक्का’तील पाहिजे आरोपी संदीप केंदळे जेरबंद – खंडणीप्रकरणातील फरार आरोपीला सोलापुरातून पकडले
पुणे : गुन्हेगारी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४ पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का अंतर्गत फरार असलेल्या संदीप गौतम केंदळे याला सोलापूरच्या कुर्डुवाडी येथून अटक केली आहे. आरोपीवर खंडणी, मारहाण, दहशत निर्माण करणे, शस्त्रबळाचा वापर आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गंभीर आरोप आहेत. गुन्ह्याचा तपशील : ▪️ गु.र. नं. ४८१/२०२४ – विमानतळ पोलीस ठाणे▪️...
धर्मवीर संभाजी महाराजांच्या “हिंदुभूषण मूर्ती”चा श्रीफळपूजन सोहळा थाटात पार! आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती
चिंचवड – शहराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या "हिंदुभूषण" शिल्पाची श्रीफळपूजन विधी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या विशेष सोहळ्यास पिंपरी-चिंचवडचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिक गौरवशाली झाला. महेशदादांनी आपल्या भाषणात सांगितले की, "संभाजी महाराज हे केवळ योद्धा नव्हते, तर हिंदवी स्वराज्याचे खरे रक्षक होते. त्यांच्या शौर्याची आठवण...
लोणावळ्यात अवकाळी पावसाचा कहर! अवघ्या २४ तासांत २३३ मि.मी. पावसाची नोंद; पर्यटकांची व स्थानिकांची मोठी तारांबळ
मावळ तालुक्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ लोणावळा शहरावर सोमवारी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मात्र, यंदा मान्सूनपूर्व पावसानेच वातावरणात गोंधळ उडवला असून २४ तासांत तब्बल २३३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले, काही घरांत पाणी शिरले आणि वाहतूक ठप्प झाली. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे मुंबई, पुणे आणि ठाणे भागातून हजारो पर्यटक पहिल्या पावसाचा आनंद...
पालखी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा अभिनव उपक्रम! ‘लाईव्ह ट्रॅकिंग वेबसाइट’ सुरु; वाहतुकीसह रस्ता बंदीबाबत रिअल टाइम अपडेट्स
पुणे – वारीची परंपरा, श्रद्धा आणि भक्तीच्या महामार्गावर निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी एक विशेष वेबसाईट लॉन्च केली आहे. या वेबसाईटद्वारे नागरिकांना रिअल टाइममध्ये पालखीचा सध्याचा मार्ग, वाहतूक परिस्थिती, रस्ते बंदी आणि डायव्हर्जन्सची माहिती सहज मिळणार आहे. पालखी सोहळा आणि वाहतूक नियंत्रण – एकत्रित प्रयत्न पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “वारी दरम्यान वारकऱ्यांच्या...
शिवप्रेमींना अभिमानाचा क्षण: शिवरायांचे १२ दुर्ग युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट – भारताचे वैभव जागतिक स्तरावर चमकले!
पुणे | १२ जुलै २०२५ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेचे ऐतिहासिक साक्षीदार ठरलेले १२ दुर्ग युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आता अधिकृतपणे समाविष्ट झाले आहेत. प्रत्येक शिवप्रेमींसाठी, मराठी मनासाठी आणि भारताच्या ऐतिहासिक शौर्याचे प्रतीक असलेल्या या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर झालेले मान्यतेचे हे अनमोल यश आहे. कोणते आहेत हे गौरवशाली १२ किल्ले? रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड,...












