Breaking News
व्ही बी- जी राम जी’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या ‘व्ही बी- जी राम जी’ म्हणजेच ‘विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज...
स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दैनंदिन प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक ये-जा करीत असलेल्या या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्राहकांचे हक्क, संरक्षण आणि फसवणूक प्रतिबंध याबाबत व्यापक जनजागृती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय...
“इन्स्टाग्रामवरून नायलॉन मांजा विक्रीचा प्रयत्न; पुणे पोलिसांची धडक कारवाई – दोघे अटकेत, १.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त”
पुणे : शहरात पुन्हा एकदा बंदी असलेल्या नायलॉन मांजा (Synthetic Kite String) विक्रीचे गुन्हे समोर आले असून, मुंधवा पोलीस ठाण्याच्या पथकाने इन्स्टाग्रामवरून मांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची नावे आयुष राहुल शिंदे (20) आणि यशराज विजय दिवेकर (20) अशी आहेत. दोघेही हडपसर परिसरातील रहिवासी आहेत. गोपनीय माहिती मिळताच अचूक सापळा सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज पोमन यांच्या पथकाने...
ब्राझिलमधील G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती; भारत-ब्राझिल-आफ्रिका तिकडीसह ‘वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर’ या दृष्टीकोनावर भर.
रिओ दि जानेरो: पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझिल येथे १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या १९व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी पोहोचले आहेत. पंतप्रधानांच्या तीन देशांच्या पाच दिवसीय दौऱ्याचा हा दुसरा टप्पा आहे. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी ब्राझिल, भारत आणि दक्षिण आफ्रिका या G20 तिकडीचा भाग म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. भारताचे नेतृत्व आणि जागतिक दक्षिणेच्या प्राधान्यांना मिळालेली मान्यता यावर्षी ब्राझिलच्या...
महा हॅकेथॉन चॅलेंज १.० स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. ११ : माहिती तंत्रज्ञान विषयक विविध समस्यांवर उपाय सुचविण्यासाठी ‘महा हॅकेथॉन चॅलेंज १.०’ स्पर्धेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमात स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्रिमंडळातील अन्य सदस्य गण आदी उपस्थित होते. राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि केंद्र सरकारच्या...
१५व्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर बिनविरोध निवडले.
भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची १५व्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने (एमव्हीए) या निवडणुकीत उमेदवार न दिल्याने नार्वेकर यांची निवड बिनविरोध झाली. रविवारपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू: रविवारी नार्वेकर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. सोमवारी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. राहुल नार्वेकर यांनी याआधी १४व्या विधानसभेच्या दोन वर्षे सहा महिन्यांच्या कालावधीत अध्यक्षपद भूषवले होते....
मुंबईतील दररोज 4,200 दशलक्ष लिटर पाण्याचा वापर – पाणीवाचवण्याच्या उपाययोजनांची तातडीची गरज
मुंबईसारख्या महानगरात दररोज प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. एका धक्कादायक अहवालानुसार, मुंबई शहरातील abhiman दररोज तब्बल 4,200 दशलक्ष लिटर पाणी खर्च होत आहे. हा आकडा अतिशय मोठा असून, पाण्याचा अपव्यय गंभीर पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट होते. पाण्याचा वापर: पाण्याचा वापर मुख्यतः वाहनांची धुलाई, शीतकरण प्रणाली आणि विविध तांत्रिक प्रक्रियांसाठी केला जातो. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात लाखोंच्या संख्येने वाहनं वापरात असल्यामुळे, गॅरेजचा वापरही...
भारतीय महिलांचा ऐतिहासिक पराक्रम! — ५२ वर्षांची प्रतिक्षा संपली, भारताने पहिल्यांदाच जिंकला महिला वनडे वर्ल्ड कप २०२५
भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर इतिहासाच्या पानांवर सोन्याने कोरलेलं पान जोडले आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत ICC महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकला. हा विजय म्हणजे केवळ क्रिकेटमधील यश नाही, तर भारतीय महिलांच्या जिद्दीचा, परिश्रमाचा आणि आत्मविश्वासाचा सर्वोच्च क्षण ठरला आहे. या विजयासह भारताने ५२ वर्षांनंतर प्रथमच महिला विश्वचषकाचं...
मोठी कारवाई! पुण्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन विधीसंघर्षीत बालकांचा पर्दाफाश — पोलिसांनी केली २.५ लाखांच्या मुद्देमालाची सुटका
पुणे शहरातील बंडगार्डन पोलीसांनी एक उत्कृष्ट व तत्पर अशी कारवाई करत चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन विधीसंघर्षीत बालकांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ₹2,50,000/- किमतीचे सोन्याचे गंठण आणि मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. पोलीसांच्या तात्काळ हालचालीमुळे वाढत्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांवर मोठा आळा बसला आहे. प्रकरणाचा मागोवा : सीसीटीव्हीच्या मदतीने मिळाला सुराग २९ जुलै २०२५ रोजी, फिर्यादी पुणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ६...
विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पुढचे पाऊल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर गौरवोद्गार
मुंबई:- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प साकार करण्यासाठी सादर झालेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख आणि संतुलित अर्थसंकल्प असून, तो राज्याच्या प्रगतीस नवी दिशा देणारा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उद्योग, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प आधारित असून, हे पाच घटक राज्याच्या समृद्धीला गती देणार आहेत. महाराष्ट्राचा...














