महाराष्ट्र
मुंबईत मुसळधार पावसाने थैमान; १२ तासांत १०० मिमी पावसाची नोंद, दुर्घटनांमध्ये १ जण ठार, ४ जखमी
मुंबई | १७ जून २०२५ :- मुंबईत सोमवारी मान्सूनने जोरदार पुनरागमन केलं असून, दिवसभरात शहरातील विविध भागांमध्ये जवळपास १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. या अवकाळी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. यामध्ये एक मजूर ठार, तर चार जण जखमी झाले आहेत. १२ तासांत १०० मिमी पाऊस; मुंबई जलमय भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, कोलाबा आणि सांताक्रूझ...
पुण्याजवळ हेलिकॉप्टर अपघात, चारही प्रवासी सुखरूप बचावले.
पुणे: हैदराबादकडे मुंबईहून जाणारे एक खाजगी हेलिकॉप्टर पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात शनिवारी दुपारी कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व चार प्रवासी सुखरूप बचावले असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. पायलटला पवड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे. पवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले की, या भागात जोरदार पावसामुळे खराब...
व्ही बी- जी राम जी’ च्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी विकास साधावा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या ‘व्ही बी- जी राम जी’ म्हणजेच ‘विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ या नवीन कायद्याच्या माध्यमातून कामाचे नियोजन ग्रामसभेत ठरविले जाणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासन निर्माण करणे हा याचा मुख्य उद्देश असून, या माध्यमातून ग्रामपंचायतींनी गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज...
गडचिरोलीतील माओवाद्यांवर भीतीचा धाक निर्माण करणारे रियल हिरो मा. API सदाशिव देशमुख सरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान
गडचिरोली | १० जून २०२५माओवाद्यांच्या अड्ड्यावर थेट धडक देऊन अनेक निरपराधांचे प्राण वाचवणारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून गडचिरोली जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणारे, आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात प्रेरणास्त्रोत ठरलेले मा. API सदाशिव देशमुख सर यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. शौर्याचा इतिहास: देशमुख सरांनी आजवर १५ माओवाद्यांचा एन्काउंटर, ११ जणांना आत्मसमर्पण, तर ५ माओवादी दहशतवाद्यांना शस्त्रासह अटक करून...
उल्हासनगरमधील लॉजवर कळवा गुन्हे शाखेचा छापा; अनैतिक संबंध प्रकरणी दहा जणांना अटक
उल्हासनगर (ठाणे) – शहरातील शुभम लॉजिंग अॅण्ड बोर्डिंग येथे अनैतिक कृत्यांची माहिती मिळाल्यानंतर कळवा गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत चार पुरुष आणि सहा महिलांना अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लॉज व्यवस्थापक, वेटर व ग्राहकांना अटक अटक करण्यात आलेल्या पुरुषांमध्ये लॉजचा व्यवस्थापक, एक वेटर आणि लॉजमध्ये आलेले ग्राहक यांचा समावेश...
१७ महिन्यांपासून फरार असलेला दरोडा प्रकरणातील आरोपी अटकेत; पुणे गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई
पुणे शहर पोलीस यांच्या गुन्हे शाखेतील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक–१ ने तब्बल १७ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. उत्तमनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व घातक शस्त्र बाळगण्याच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा दि. १३/०२/२०२६ रोजी पथकातील पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उत्तमनगर...
बाणेरमध्ये भरधाव डंपरने दुचाकीला धडक देत महिलेला चिरडले; आरोपीस अटक, पोलीस तपास सुरु
पुणे (दि. १९ जून २०२५) – बाणेर परिसरातील गणेश दत्त मंदिर चौकाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. हे सर्व डंपरचालकाच्या हयगयीने व भरधाव वेगात वाहन चालवण्यामुळे घडले. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. अपघातात मृत्यू झालेली महिला तेजल प्रकाश तायडे (वय २७, रा. तलासरी,...
संतांचा पालखी सोहळा, पिंपरी-चिंचवड महापालिकेची जय्यत तयारी! – अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी घेतला आढावा
पिंपरी – जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा वार्षिक आषाढीवारी पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, या ऐतिहासिक आणि अध्यात्मिक सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका युद्धपातळीवर काम करत आहे. पालखी मार्ग, मुक्कामस्थळे व वारकऱ्यांच्या सोयीसुविधा यांचा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी प्रत्यक्ष दौरा करून आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात विविध विभागांचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते....
पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी करणारे दोघे आरोपी पोलीसांच्या ताब्यात
पुणे शहरातील लोहमार्ग पोलीस ठाणे आणि आरपीएफ पुणे युनिटच्या संयुक्त कारवाईत दोन आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत, जे रेल्वे प्रवाशांकडून मोबाईल चोरी करत होते. ही कारवाई दि. ०३/०९/२०२५ रोजी करण्यात आली. फिर्यादी रूतुराज दिलीपराव काटकर (वय २६, जगदंबा सोसायटी, वडगाव शेरी) यांनी दि. ३०/०८/२०२५ रोजी दानापुर एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून १५,०००/- रुपये किमतीचा Vivo मोबाईल चोरी झाला असल्याची तक्रार लोहमार्ग पोलीस...








